शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

पालेभाज्यांच्या अडत बाजारात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 01:07 IST

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पालेभाज्यांच्या अडत बाजारपेठेत पिण्याचे पाणी नसल्याने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचे हाल होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पालेभाज्यांच्या अडत बाजारपेठेत पिण्याचे पाणी नसल्याने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचे हाल होत आहेत.बाजार समितीने फळ-पालेभाज्यांच्या अडत बाजारातील पाणीपुरवठ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. यामुळे या बाजारपेठेत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजार समितीच्या परिसरात विहीर आहे. त्या विहिरीवरून संपूर्ण अडत बाजारपेठेला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी नसल्याने पुरवठा बंद पडला आहे. येथील पाण्याचा टाक्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. कारण टाक्यांमध्ये पाणी टाकले जात नाही. फक्त हौद भरला जातो. मात्र, त्याचेही पाणी पुरत नाही. येथे अडत व किरकोळ व्यापारी, शेतकरी, ग्राहक मिळून दररोज ८ ते १० हजार लोक येत असतात. व्यापाऱ्यांना पिण्यासाठी जार मागवावे लागत आहेत. अशीच परिस्थिती धान्याच्या अडत बाजारात आहे. बाजार समितीने पाणीटंचाई लक्षात घेऊन परिसरात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील व्यापारी करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातvegetableभाज्या