शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रभाग रचना 'जैसे थे'च राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 16:39 IST

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयी पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिस्थिती  ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ६ रोजी दिले. सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. 

औरंगाबाद औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयी पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिस्थिती  ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ६ रोजी दिले. सर्व प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. 

महापालिकेच्या प्रभाग रचेनविषयी समीर राजूरकर व इतर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या विशेष अनुमती याचिकाची सुनावणी मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे, न्या. एस. बोपन्ना आणि न्या. व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर झाली. सुनावणीअंती न्यायमूर्तींनी जैसे थे चा आदेश दिला. 

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप सादर केले होते. या आक्षेपांवर  आयुक्त सौरभ राव यांच्या  समितीने  सुनावणी घेतली.

त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाचा मसूदा प्रसिद्ध केला होता. त्यानंतर औरंगाबाद  खंडपीठासमोर समीर  राजूरकर,  अनिल विधाते, किशोर तुळशीबागवाले, नंदू गवळी यांनी याचिका सादर केल्या होत्या. मात्र खंडपीठाने या याचिका फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका सादर केली होती. 

याचिकेत महाराष्ट्र शासन, राज्य निवडणूक आयाेग, मनपा यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.  मंगळवारी सर्वेाच्च  न्यायालयासमोर  याचिकाकर्त्यांच्या  वतीने ज्येष्ठ विधिज्ञ  डी. एस. कामत, डी. पी. पालोदकर, शशिभूषण आडगावकर यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद