शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

एक हजार प्रस्तावांना प्रतीक्षा

By admin | Updated: June 25, 2017 23:23 IST

पाथरी : राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही बँकेचे कर्ज नसलेल्या नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणत्याही बँकेचे कर्ज नसलेल्या नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार एक हजार शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी प्रस्ताव दाखल केले. परंतु, अजूनही एकाही प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी बँकेमध्ये चकरा मारीत आहेत. पाथरी येथे एक महिन्यापूर्वी सहाय्यक निबंधक, लीड बँक आणि स्थानिक बँक अधिकारी यांचा कर्ज वाटपा संदर्भात बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा घेतला होता. यामध्ये कोणत्याही बँकेचे पीक कर्ज नाही, अशा शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटपाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील हादगाव, वडी, रामपुरी, ढालेगाव, खेर्डा, रेणाखळी, वरखेड, बानेगाव, मंजरथ, जवळा झुटा या दहा गावांतील शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र ग्रामीण बँकेने प्रस्ताव मागविले होते. या दहा गावांतील एक हजार शेतकऱ्यांनी विविध कागदपत्रे, नोड्युजसह प्रस्ताव सादर केले होते. मात्र कर्ज वाटपाबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेला वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने कर्ज मान्यतेची प्रक्रिया रखडली आहे. एकाही शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप करण्यात आले नाही.