शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 17:29 IST

पैठण येथील नियोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे.

पैठण (औरंगाबाद ) : पैठण येथील नियोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. पुढीलवर्षी २ व ३ फेब्रुवारीला या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष  अॅड. सतीश बोरूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या संमेलनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मुक्त बाजार व्यवस्थेत शेतीचे भवितव्य, ग्रामीण स्त्री गुलामांची गुलाम, सनातन शेतीचा चक्रव्यूह, शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक, शेतीचे भवितव्य पत्रकारितेच्या नजरेतुन, कर्जमुक्ती शेतीची की शेतकऱ्यांची, जनुकीय तंत्रज्ञान शोध आणि बोध आणि लावू पणाला प्राण अशा विविध विषयांवर परिसंवाद राहणार आहेत. 

संमेलनाच्या उद्घाटनास  भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, गंगाधर मुटे, गीताताई खांडेभराड, आप्पासाहेब कदम, बाबुराव गोल्डे, राजीव जावळे, प्रकाशसिंह पाटील, कडु पाटील, कैलास तवार यांची उपस्थिती राहणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद