शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

पालेभाज्यांचे भाव वाढले दुपटीने !

By admin | Updated: June 15, 2015 00:07 IST

बीड : पावसाळा अद्याप निटसा सुरू झाला नाही तोवरच पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईत आणखी भर पडल्याने हातचे राखूनच खरेदी केली जात आहे.

बीड : पावसाळा अद्याप निटसा सुरू झाला नाही तोवरच पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईत आणखी भर पडल्याने हातचे राखूनच खरेदी केली जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक केली जात आहे. दरम्यान, सात जून पासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. वेळेवर पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे तर दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे याच लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणत: महिनाभरानंतर भाजीपाल्याचे भाव वाढतात. कारण पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे आवक कमी होते परिणामी भाव वाढतात. परंतु यंदा परिस्थिती वेगळी झाली आहे. पावसाळा सुरू होत नाही तोच भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. कांदे, कोथींबीर, टोमॅटो, लसूण, अद्रक याचे भाव वाढले असल्यामुळे हातचे राखूनच खरेदी करीत आहेत. सकाळच्या वेळी भाजीमंडईत भाज्यासाठी आधी पैसे मोजावे लागत असल्याने अनेकजण सायंकाळी सहाच्या सुमारास भाजी मंडईत खरेदीसाठी जात आहेत. सायंकाळच्या वेळी काही प्रमाणात भाजीपाला स्वस्त मिळत असल्याचे काही नागरिकांचे मत आहे. एकंदरीत या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. (प्रतिनिधी)