शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

व्वा..! ताशी १०० कि.मी.च्या गतीने धावली ‘वंदे भारत’; उद्यापासून मुंबईसाठी धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 05:42 IST

ट्रायल रन यशस्वी.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची गुरुवारी मनमाड ते जालना रेल्वे मार्गावर ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. मनमाडहून दुपारी चार वाजता निघालेली गाडी ताशी १०० कि.मी.च्या गतीने छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. आठ बोगींची रेल्वे शनिवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  ३० डिसेंबर रोजी जालना रेल्वे स्टेशनवर व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे या गाडीचे उद्घाटन होणार आहे.  

तिकीट दराची, बुकिंगची प्रतीक्षा 

या रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी किती तिकीट दर मोजावे लागेल, याची प्रवाशांना उत्सुकता आहे. मात्र, तिकीट दर आणि ऑनलाइन यंत्रणेत तिकिटाची बुकिंग गुरुवारी सायंकाळपर्यंत रेल्वेकडून जाहीर करण्यात आले नव्हते. ९०० ते १२०० रुपयांदरम्यान भाडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस