शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने वैजापुरात खळबळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 19:09 IST

शनिवारपासून मुले बेपत्ता आहेत

शिऊर (औरंगाबाद ) : वैजापूर तालुक्यातील भादली येथील चार अल्पवयीन मुले शनिवारी सकाळपासून बेपत्ता आहेत. सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. बाळू संतोष मोरे  (१२), समाधान भानुदास सोनवणे(११), विक्रम भानुदास सोनवणे (१०),  विलास सखाराम सोनवणे(१५) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. 

या घटनेची मिळालेली माहिती अशी की, बाळू संतोष मोरे, समाधान भानुदास सोनवणे, विक्रम भानुदास सोनवणे, विलास सखाराम सोनवणे हे चारजण शनिवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, त्यानंतर ती घरी परतलीच नाही.  त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही अशी माहिती संतोष मोरे यांनी दिली. बाळू हा संतोष मोरे यांच्या मुलगा असून समाधान व विक्रम हे दोघेही संतोष यांच्या साडूचे मुले आहेत.  तर विलास मोरे यांचे शेजारी सखाराम सोनवणे यांचा मुलगा आहे. या बाबत संतोष मोरे  व सखाराम सोनवणे यांनी शिऊर पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गात करीत आहेत

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिसStudentविद्यार्थी