शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

विद्यार्थ्यांच्या गदारोळानंतर पुन्हा घ्यावा लागला विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

By राम शिनगारे | Updated: June 27, 2023 14:31 IST

दीक्षांत सभागृहात पुन्हा पदवीदान सोहळ्यासाठी मंचावर जायचे की नाही यावर खल करण्यात आला. सुमारे अर्धा तास यावर चर्चा करण्यात आली.

छत्रपती सांभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 63 व्या दीक्षांत समारंभात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी (27 जून) गदारोळ केला. मंचावर बोलवून पदवी प्रमाणपत्र दिले नसल्याचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांनी गदारोळ केला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन दोन वेळा पदवीदान समारंभ घेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे. राष्ट्रगीत संपल्यानंतर पुन्हा मंचावरून पदवीदान करण्यात आली. 

शैक्षणिक सत्र 2022 दरम्यानच्या विद्यार्थ्यांना 63 व्या दीक्षांत समारंभात पदवी देण्यात आली. मात्र या समारंभात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना जाग्यावरच पदवी देण्यात आली होती. त्यामुळे दीक्षांत समारंभ संपल्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीत संपल्यानंतर राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी दीक्षांत सोहळा संपल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सभागृहात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुलगुरू प्रमोद येवले आणि दीक्षांतचे समारंभाचे पाहुण्या पंकज मित्तल यांना काही काळ सभागृहात काय सुरू आहे हे कळलेच नाही.  काही विद्यार्थी जोर जोरात ओरडून पीएचडी पदवीचा अपमान आहे. 'आम्हाला जागेवरूनच प्रदान करायची होती तर आम्हाला बोलावले कशाला असा जाब विचारण्यास सुरुवात केली.' त्यानंतर कुलगुरू व्यासपीठावर गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. 

सूत्रसंचालन करणाऱ्या मस्तजिब् खान कुलगुरूंची पूर्वपरवानगी घेऊन पुन्हा एकदा पदवी देण्याची घोषणा केली. त्यानंतर दीक्षांत मिरवणूक सभागृहाच्या बाहेर गेले. दीक्षांत सभागृहात पुन्हा पदवीदान सोहळ्यासाठी मंचावर जायचे की नाही यावर खल करण्यात आला. सुमारे अर्धा तास यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी. डॉक्टर गजानन सानप, दत्तात्रय चर्चा करायला गेले. विद्यार्थ्यांनी पुन्हा पदवी घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर कुलगुरू, डॉक्टर मित्तल, चारही विद्याशाखांच्या अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषद सदस्य मंचावर आले. दीड वाजता पुन्हा पदवीदान सोहळा सुरू झाला. सभागृहात उपस्थित असलेल्या संशोधकांना 15 मिनिटात करण्यात आले.

कार्यक्रम राज्यपालांनी ठरवला- कुलगुरूकार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले होते. त्यांचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम ठरलेला होता राज्यपालांनी फक्त दीड तासांचा वेळ दिल्यामुळे मंचावरून दीक्षांतसोहळ्यात पीएचडी देता आली नाही असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण