शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

अवेळी वीजपुरवठा, गल्लेबोरगाव शिवारातील शेतकरी त्रस्त

By | Updated: December 4, 2020 04:08 IST

सतत असलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री वीज पुरवठा आल्यानंतर पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी साप-हिंस्त्र प्राणी आदींचा ...

सतत असलेल्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री वीज पुरवठा आल्यानंतर पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी साप-हिंस्त्र प्राणी आदींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. एक आठवडा दिवसा वीजपुरवठा केला जातो. मात्र नेमका त्याच वेळेला वीजपुरवठा खंडित होतो. ज्यावेळी दिवसा वीजपुरवठा केला जातो त्यावेळी दहा ते पंधरा वेळा विजेचा लपंडाव सुरु असतो. परिणामी पिकांना पाणी देता देता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येतात. दुसऱ्या आठवड्यात रात्रीला वीज पुरवठा होतो. त्यावेळी शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. यावेळी हिंस्र प्राणी व साप, विंचू आदी विषारी प्राण्यांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसा आणि तोही सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.