शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

भाजीपाल्याला अवकाळी पाऊस, उष्णतेचा फटका; दरात किलोमागे ८० रुपयांपर्यंत वाढ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 9, 2024 11:45 IST

भाजीमंडईत फळभाज्यांचे भाव किलोमागे २० ते ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मागील महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व आता उष्णतेची लाट याचा फटका भाज्यांना बसला आहे. लवकर भाज्या खराब होत असल्याने भाजीमंडईत फळभाज्यांचे भाव किलोमागे २० ते ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

फळभाज्यांमध्ये श्रावणघेवडा (बिन्स) जास्त भाव खात आहे. आठवडाभरापूर्वी १२० रुपये किलोने विक्री होणारी ही भाजी सध्या १८० रुपये किलोने विकली जात आहे. म्हणजे ८ दिवसांत किलोमागे ६० रुपयांनी भाववाढ झाली आहे. पावभाजी व पुलाव तयार करण्यासाठी श्रावणघेवड्याचा वापर केला जातो.

टोमॅटो, कांदा सर्वात स्वस्तफळभाज्यांमध्ये टोमॅटो, कांदा सर्वात स्वस्त म्हणजे २५ रुपये किलोने विकत आहे. बटाटा, काकडी, पत्ताकोबी ४० रुपये किलोने विकत आहे.

मेथी २० रुपये जुडीउष्णतेमुळे पालेभाज्याही लवकर खराब होत आहेत. यामुळे पालेभाज्यांचे भावही वाढले आहेत. ८ दिवसांपूर्वी १५ रुपये जुडी विक्री होणारी मेथी भाजी सध्या २० रुपयांत मिळत आहे. तर १० रुपयांना मिळणारी पालक, करडी, चुका, कोथिंबीर सध्या १५ रुपये प्रति जुडी विकत आहे.

ओल्या पोत्यात झाकून ठेवत आहेत भाज्याउष्णतेची लाट सध्या सुरू आहे. भाज्या वाळून जाऊ नयेत, भाजी ताजी दिसावी यासाठी विक्रेत्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. कोणी थोड्या थोड्या वेळाने भाज्यांवर पाण्याची फवारणी करत आहे तर काही विक्रेते पाण्यात भिजविलेली पोती भाज्यांवर ठेवत आहेत. यासाठी विक्रेत्यांना दिवसभर सतत लक्ष ठेवावे लागत आहे.-विजय वाघमारे, भाजी विक्रेता

आठवड्याभरात वाढले भावफुलकोबी ६०रु---८०रूगवार ६०रु---८०रुवांगे ४०रु---८०रुशेवगा शेंगा ४०रु---८०रुशिमला मिरची ६०रु---८०रुभेंडी ६०रु---८०रुगवार ६०रु---८०रुपत्ताकोबी ३०रु---४०रु

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारAurangabadऔरंगाबाद