शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शहरातील रस्त्यांवर विनापरवाना सातशे रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 18:50 IST

शहरातील रस्त्यांवर तब्बल ७०२ रिक्षा विनापरवानाच धावत असल्याची बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर तब्बल ७०२ रिक्षा विनापरवानाच धावत असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल वर्षभरापासून रिक्षाचालक आरटीओ कार्यालयाला गुंगारा देत आहेत. त्यामुळे ७० लाख रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे.

वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात परवान्यांसाठी ७०२ मालकांनी इरादापत्रांवर नवीन रिक्षांची खरेदी केली; परंतु इरादापत्रावर रिक्षा खरेदी केल्यानंतर परवाना काढण्याकडे दुर्लक्ष केले. एका परवान्यासाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येते; परंतु परवाना न घेताच रिक्षा चालविण्यात येत असल्याने ७० लाख रुपयांचा महसूल बुडत आहे. या रिक्षांची आरटीओ कार्यालयात फक्त नोंदणी झाली आहे. सध्या खाजगी रिक्षांना परवानगी नाही. त्यामुळे या रिक्षांना परवाना घेणे बंधनकारक आहे. सातशे रिक्षांच्या या गोंधळानंतर गतवर्षी सप्टेंबर महिन्यापासून रिक्षांच्या नोंदणीच्या वेळीच परवाना शुल्क आकारण्यात येत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अवैध वाहतूक बंद करारिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाने सोमवारी पत्रकार परिषदेत विनापरवाना धावणाºया रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निसार अहमद खान, कोषाध्यक्ष कैलास शिंदे, कार्याध्यक्ष एस. के. खलील, सरचिटणीस रमाकांत जोशी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शहर बस ही सीएनजी अथवा बॅटरीवर चालणारी असावी, अशीही मागणी केली.

कारवाई करणाररिक्षाचालक संघटनांच्या माध्यमातून संबंधित रिक्षाचालकांनी परवाना घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सध्या रिक्षाचालकांना परवाना घेण्यासाठी संधी दिली जात आहे. त्यानंतर मात्र या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.- संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद