शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्त्यांवर विनापरवाना सातशे रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 18:50 IST

शहरातील रस्त्यांवर तब्बल ७०२ रिक्षा विनापरवानाच धावत असल्याची बाब समोर आली आहे.

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर तब्बल ७०२ रिक्षा विनापरवानाच धावत असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल वर्षभरापासून रिक्षाचालक आरटीओ कार्यालयाला गुंगारा देत आहेत. त्यामुळे ७० लाख रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे.

वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात परवान्यांसाठी ७०२ मालकांनी इरादापत्रांवर नवीन रिक्षांची खरेदी केली; परंतु इरादापत्रावर रिक्षा खरेदी केल्यानंतर परवाना काढण्याकडे दुर्लक्ष केले. एका परवान्यासाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येते; परंतु परवाना न घेताच रिक्षा चालविण्यात येत असल्याने ७० लाख रुपयांचा महसूल बुडत आहे. या रिक्षांची आरटीओ कार्यालयात फक्त नोंदणी झाली आहे. सध्या खाजगी रिक्षांना परवानगी नाही. त्यामुळे या रिक्षांना परवाना घेणे बंधनकारक आहे. सातशे रिक्षांच्या या गोंधळानंतर गतवर्षी सप्टेंबर महिन्यापासून रिक्षांच्या नोंदणीच्या वेळीच परवाना शुल्क आकारण्यात येत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अवैध वाहतूक बंद करारिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाने सोमवारी पत्रकार परिषदेत विनापरवाना धावणाºया रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निसार अहमद खान, कोषाध्यक्ष कैलास शिंदे, कार्याध्यक्ष एस. के. खलील, सरचिटणीस रमाकांत जोशी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शहर बस ही सीएनजी अथवा बॅटरीवर चालणारी असावी, अशीही मागणी केली.

कारवाई करणाररिक्षाचालक संघटनांच्या माध्यमातून संबंधित रिक्षाचालकांनी परवाना घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सध्या रिक्षाचालकांना परवाना घेण्यासाठी संधी दिली जात आहे. त्यानंतर मात्र या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.- संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद