शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

अखंडित वीज अन् आर्थिक बचत; छत्रपती संभाजीनगरात सौरऊर्जेच्या १० हजार जोडण्या

By साहेबराव हिवराळे | Updated: December 28, 2023 18:36 IST

वीज समस्येवर विविध वसाहती व उद्योजकांकडून मात

छत्रपती संभाजीनगर : वीजपुरवठ्याच्या संकटावर मात करण्यासाठी विविध कॉलन्या व कारखानदारांनी सौरऊर्जा पॅनल बसवून वीज संकटावर मात केली. शहरात दोन वर्षांत दहा हजार कनेक्शनकडे वाटचाल सुरू आहे.

वीजपुरवठा सुधारण्यासाठी महावितरण विभागाने कात टाकली असून, त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्यावर किंवा ट्रान्सफाॅर्मर बिघाड देखील तत्काळ बदलून देणे किंवा दुरुस्तीवर भर दिला जात आहे. नवीन प्रीपेड मीटर देखील आणण्याची तयारी झालेली आहे.

सौर पॅनल बसविण्यासाठी मिळणाऱ्या सबसिडीचाही बहुतांश नागरिकांना फायदा झाला असून, वीज वापरातही मोठी सवलत मिळत आहे. वीजपुरवठा खंडित झाला तरी वीज नसल्याने कामे आता खोळंबणार नाहीत, ही धारणा आता बहुतांश ग्राहकांत बळावत आहे. मावळत्या वर्षात वीज चोरीवर कारवाया देखील मोठ्या प्रमाणात झालेल्या असून, त्यातून महावितरणने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली आहे.

नागरिक बनताहेत सजगवीज खंडित झाल्याने होणारी गैरसोय लक्षात घेता, गतवर्षी ४३१८ तर यंदाच्या वर्षी ५६४१ सौरऊर्जा जोडण्या शहरात केल्या आहेत.

अखंडित वीज अन् आर्थिक बचत गतवर्षीच्या तुलनेत १३२३ जोडण्यांची वाढ आहे. येणाऱ्या वर्षात ती संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार नागरिकांची सौरऊर्जेची मागणी वाढलेली आहे. त्यातून अखंडित वीज आणि आर्थिक बचतीचा लाभ जनतेला सातत्याने मिळणार आहे. विजेची बचत बिलावरून लक्षात येते.-शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज