शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

अखंडित वीज अन् आर्थिक बचत; छत्रपती संभाजीनगरात सौरऊर्जेच्या १० हजार जोडण्या

By साहेबराव हिवराळे | Updated: December 28, 2023 18:36 IST

वीज समस्येवर विविध वसाहती व उद्योजकांकडून मात

छत्रपती संभाजीनगर : वीजपुरवठ्याच्या संकटावर मात करण्यासाठी विविध कॉलन्या व कारखानदारांनी सौरऊर्जा पॅनल बसवून वीज संकटावर मात केली. शहरात दोन वर्षांत दहा हजार कनेक्शनकडे वाटचाल सुरू आहे.

वीजपुरवठा सुधारण्यासाठी महावितरण विभागाने कात टाकली असून, त्वरित वीजपुरवठा सुरळीत करण्यावर किंवा ट्रान्सफाॅर्मर बिघाड देखील तत्काळ बदलून देणे किंवा दुरुस्तीवर भर दिला जात आहे. नवीन प्रीपेड मीटर देखील आणण्याची तयारी झालेली आहे.

सौर पॅनल बसविण्यासाठी मिळणाऱ्या सबसिडीचाही बहुतांश नागरिकांना फायदा झाला असून, वीज वापरातही मोठी सवलत मिळत आहे. वीजपुरवठा खंडित झाला तरी वीज नसल्याने कामे आता खोळंबणार नाहीत, ही धारणा आता बहुतांश ग्राहकांत बळावत आहे. मावळत्या वर्षात वीज चोरीवर कारवाया देखील मोठ्या प्रमाणात झालेल्या असून, त्यातून महावितरणने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली आहे.

नागरिक बनताहेत सजगवीज खंडित झाल्याने होणारी गैरसोय लक्षात घेता, गतवर्षी ४३१८ तर यंदाच्या वर्षी ५६४१ सौरऊर्जा जोडण्या शहरात केल्या आहेत.

अखंडित वीज अन् आर्थिक बचत गतवर्षीच्या तुलनेत १३२३ जोडण्यांची वाढ आहे. येणाऱ्या वर्षात ती संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार नागरिकांची सौरऊर्जेची मागणी वाढलेली आहे. त्यातून अखंडित वीज आणि आर्थिक बचतीचा लाभ जनतेला सातत्याने मिळणार आहे. विजेची बचत बिलावरून लक्षात येते.-शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज