शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये भूमिगत वीज केबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 11:46 IST

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत उद्योगांसाठी भूमिगत विद्युत केबलचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. उद्योगांसाठी भूमिगत केबल प्रदान करणारी आॅरिक सिटी देशातील पहिले शहर ठरणार आहे.

ठळक मुद्देपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र : ६० टक्के उद्योग, तर ४० टक्के निवास व्यवस्थेसाठी जमिनीचा वापर

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत उद्योगांसाठी भूमिगत विद्युत केबलचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. उद्योगांसाठी भूमिगत केबल प्रदान करणारी आॅरिक सिटी देशातील पहिले शहर ठरणार आहे.

उत्पादनासाठी उद्योगांना २४ तास आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा महत्त्वाचाठरतो. ‘आॅरिक’मध्ये उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे काम गतीने सुरू आहे. यामध्ये ‘आॅरिक सिटी’ची विद्युत यंत्रणा उभारण्याचे काम सुरूकरण्यात आले आहे. येथील औद्योगिक विस्ताराला गती मिळत असताना विद्युत वितरणासाठी उपकेंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पाच उपकेंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. मे महिन्यात तीन उपकेंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. हे काम महिनाभरात पूर्णत्वास नेले जाणार आहे.

मुख्य रिसिव्हिंग स्टेशनमधून निघणाऱ्या विजेचे वितरण करण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी आॅटोमोबाईल, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, अन्न व प्रक्रिया उद्योग सुरूहोणार आहे. या उद्योगांना भूमिगत विद्युत केबल नेटवर्क द्वारे वीज प्रदान करण्यात येणार आहे.

आॅरिक सिटीत एकूण जमिनीपैकी ६० टक्के उद्योग, तर ४० टक्के निवासी, सामाजिक-सांस्कृतिक उद्देशांसाठी जमिनीचा वापर केला जाणार आहे. यात कामगार वर्गासाठी निवासव्यवस्था, कंपन्यांसाठी, त्यांच्या पाहुण्यांसाठी मोठी वसाहत असेल. रस्ते, पदपथ, पथदिवे, जलनिस्सारण व्यवस्था आदी पायाभूत सुविधांचे ७० टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे. याबरोबर आॅरिक सिटीत पाणीपुरवठ्याचे विशेष नियोजन करण्यात येत आहे.सप्टेंबरपासून ‘आॅरिक’ला जायकवाडीचे पाणी देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीWaterपाणीelectricityवीजDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर