शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

आॅईलअभावी दुरूस्ती रखडली

By admin | Updated: June 23, 2017 00:59 IST

जालना : महावितरणकडे आॅईलसाठा कमी असल्याने रोहित्र दुरूस्तीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महावितरणकडे आॅईलसाठा कमी असल्याने रोहित्र दुरूस्तीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. दोन्ही विभाग मिळून ७० पेक्षा अधिक रोहित्र नादुरूस्त आहेत. महावितरणच्या विभाग व दोन मिळून जिल्ह्यात ६३ च १०० केव्हीए क्षमतेचे पंधरा हजार पेक्षा अधिक रोहित्र आहेत. मात्र महावितरणचे नियोजन तसेच ज्या भागातील वसुलीचे प्रमाण कमी व चोरी अधिक आहे त्या भागातील रोहित्रांची दुरूस्ती संथगतीने होते. मात्र ज्या भागात शंभर टक्के वसुली असूनही रोहित्र मिळण्यास अडचणी येत आहेत. दोन्ही विभागत मिळून ७० रोहित्र दुरूस्तीसाठी आलेले आहेत. मात्र गत आठवड्यात महाावितरणकडे रोहित्रात आवश्यक असणारे आॅईल उपलब्ध नसल्याने दुरूस्त रोहित्रही महावितरणच्या कार्यशाळेत पडून आहेत. दर महिन्यात औरंगाबाद येथील भांडारातून जालना कार्यशाळेस आईल मिळते. मात्र काही दिवसांपासून आॅईलचा पुरवठा कमी होत असल्याने रोहित्रांची संख्या वाढत आहे. आज रोजी थकबाकीमुळे काही ठिकाणी रोहित्र दुरूस्ती करण्यात येत नसल्याचे सांगण्यात येते. सर्वच गावांनी शंभर टक्के वसुली दिल्यास रोहित्र दुरूस्ती तसेच अन्य कामेही गतीने पूर्ण होतील असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एका विभागात चार व दुसऱ्या विभागात चार असे आठ तालुक्यांतील अनेक रोहित्र नादुरूस्त आहेत. विशेष म्हणजे हंगाम नसतानाही रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण भागात आकडे टाकून वीज चोरी होते. यामुळे अचानक वीज दाब वाढून रोहित्र निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे.पावसाळ्याच्या दिवसात रोहित्रावर भार नसला तरी आकड्यांमुळे रोहित्र जळत आहेत.