शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

आदिवासी लेखकांनी आत्मभान जागविणारे विद्रोही लेखन केले.

By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : आदिवासी समाजातून आलेल्या लेखकांनी आत्मभान जागविणारे विद्रोही लेखन केले. इतर मराठी साहित्यिकांनी लिहिलेले आदिवासी साहित्य मात्र केवळ आम्ही आदिवासींसाठी काय केले तेच सांगत राहिले,

औरंगाबाद : आदिवासी समाजातून आलेल्या लेखकांनी आत्मभान जागविणारे विद्रोही लेखन केले. इतर मराठी साहित्यिकांनी लिहिलेले आदिवासी साहित्य मात्र केवळ आम्ही आदिवासींसाठी काय केले तेच सांगत राहिले, अशी भावना डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी व्यक्त केली. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे आयोजित ना.गो. नांदापूरकर व्याख्यानमालेत ‘आदिवासी साहित्यासमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. उपाध्यक्ष दादा गोरे, कार्यवाह कुंडलिक अतकरे उपस्थित होते. डॉ. मुनघाटे म्हणाले की, आजवर अनेक बिगर आदिवासी साहित्यिकांनी आदिवासींवर लिहिले. मात्र, काही अपवाद वगळता बहुतेकांनी अंधश्रद्ध, मागासलेले, चित्रविचित्र असे आदिवासींचे चित्रण केले. महाश्वेतादेवी यांचे मराठीत अनुवादित झालेले ‘अरण्येर अधिकार’ तटस्थ व वास्तव चित्र उभे करते. वर्षानुवर्षे हे विपर्यस्त चित्रण सहन केल्यानंतर आदिवासी स्वत: लिहू लागला. छात्र युवा संघर्ष वाहिनी, युक्रांद अशा चळवळींमधून त्याच्यातला कार्यकर्ता जागा झाला. आदिवासी साहित्याला या आत्मभानामुळे नवी दिशा मिळाली. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले.