शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

नाशिकला वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा वैजापूर येथे अपघात; ३५ जण जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 14:26 IST

नाशिक येथे लग्नाच्या समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी ट्रॅव्हल्स व ट्रकचा आज सकाळी तालुक्यातील तिड़ी गावाजवळ समोरा समोर अपघात झाला.

वैजापुर ( औरंगाबाद ) : नाशिक येथे लग्नाच्या समारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी ट्रॅव्हल्स व ट्रकचा आज सकाळी तालुक्यातील तिड़ी गावाजवळ समोरा समोर अपघात झाला. अपघातात बसमधील ३० ते ३५ जण जखमी आहेत, यातील ट्रक चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयासह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आज सकाळी औरंगाबादहून एक वऱ्हाडी ट्रॅव्हल्स ( एमएच-२२-एफ-२२२१ ) नाशिककडे निघाली. ट्रॅव्हल्स तिड़ी गावाजवळ येताच औरंगाबादकडे चाललेल्या एका ट्रकसोबत (एमएच - १८ -सी - ७६५२ ) समोरासमोर धडक झाली. अपघात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून दोन्ही चालकासह ३५ जण जखमी आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच वैजापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, पोलिस नाईक संजय घुगे, राहुल थोरात, गुणवंत थोरात, शेख रज्जाक यांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. जखमींवर  वैजापूर उपजिल्हा रुग्णालय व औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  दरम्यान, ट्रॅव्हल्सचा चालक फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

टॅग्स :Accidentअपघातgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल