शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

दौरे पुरे झाले, प्रत्यक्ष मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:47 IST

शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.

श्रीकांत पोफळे / शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.

२७ आॅक्टोबर सकाळी ८ वाजता सटाणा येथे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत पीक पाहणीसाठी उपस्थित होते. उपसरपंच नारायण घावटे, तंटामुक्ती अध्यक्ष शामराव घावटे, ज्ञानेश्वर घावटे, गणेश घावटे, योगेश घावटे आदींची पालकमंत्र्यांनी भेट घेतली. औरंगाबाद तालुका दुष्काळग्रस्त असल्याने अनुदान जाहीर करून तात्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करावे, सध्या चाºयाचा प्रश्न गंभीर असल्याने चारा छावणी सुरू कराव्यात, शिवाय फळबागा वाचवण्यासाठी काय करता येईल त्यादृष्टीने सुद्धा कारवाई करावी, अशी ग्रामस्थांनी केली.

तालुक्यावर भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.धरणे आटली खरिपाचे पिके वाया गेली. या उत्पन्नातून पिकावर झालेला खर्च निघाला नाही. शिवाय खरिपाच्या पिकातून मका व बाजरी यातून चारा निघाला. मात्र हा चारा केवळ महिनाभर पुरेल. शिवाय पाणीटंचाई भीषण उग्ररुप धारण करत आहे. पालकमंत्री दिपक सावंत यांनी अनेक शिवारात जाऊन कापूस, तुर या पिकांची पाहणी केली.

यावेळी माजी आ. डॉ. कल्याण काळे, जि.प.अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, प.स.सभापती ताराबाई उकीर्डे, एस.डी.एम ज्ञानोबा बाणापुरे, तहसिलदार सतिष सोनी, कैलास उकर्डे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक शिंदे, विठ्ठल कोरडे, डॉ.भगवान शिंदे, संपत वाघ आदिंची उपस्थिती होती, शिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी सुद्धा सकाळी दोन गावांत उपस्थित होते.पाहणी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणारआपण शेतकाºयांच्या बाजूने असून, बांधावर जनावरांना चारा, पिण्याचे पाणी व पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणे मांडणार आहे. पाहणी अहवाल सादर केल्यानंतर मदत जाहीर होईल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद