शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

दौरे पुरे झाले, प्रत्यक्ष मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:47 IST

शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.

श्रीकांत पोफळे / शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.

२७ आॅक्टोबर सकाळी ८ वाजता सटाणा येथे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत पीक पाहणीसाठी उपस्थित होते. उपसरपंच नारायण घावटे, तंटामुक्ती अध्यक्ष शामराव घावटे, ज्ञानेश्वर घावटे, गणेश घावटे, योगेश घावटे आदींची पालकमंत्र्यांनी भेट घेतली. औरंगाबाद तालुका दुष्काळग्रस्त असल्याने अनुदान जाहीर करून तात्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करावे, सध्या चाºयाचा प्रश्न गंभीर असल्याने चारा छावणी सुरू कराव्यात, शिवाय फळबागा वाचवण्यासाठी काय करता येईल त्यादृष्टीने सुद्धा कारवाई करावी, अशी ग्रामस्थांनी केली.

तालुक्यावर भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.धरणे आटली खरिपाचे पिके वाया गेली. या उत्पन्नातून पिकावर झालेला खर्च निघाला नाही. शिवाय खरिपाच्या पिकातून मका व बाजरी यातून चारा निघाला. मात्र हा चारा केवळ महिनाभर पुरेल. शिवाय पाणीटंचाई भीषण उग्ररुप धारण करत आहे. पालकमंत्री दिपक सावंत यांनी अनेक शिवारात जाऊन कापूस, तुर या पिकांची पाहणी केली.

यावेळी माजी आ. डॉ. कल्याण काळे, जि.प.अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, प.स.सभापती ताराबाई उकीर्डे, एस.डी.एम ज्ञानोबा बाणापुरे, तहसिलदार सतिष सोनी, कैलास उकर्डे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक शिंदे, विठ्ठल कोरडे, डॉ.भगवान शिंदे, संपत वाघ आदिंची उपस्थिती होती, शिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी सुद्धा सकाळी दोन गावांत उपस्थित होते.पाहणी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणारआपण शेतकाºयांच्या बाजूने असून, बांधावर जनावरांना चारा, पिण्याचे पाणी व पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणे मांडणार आहे. पाहणी अहवाल सादर केल्यानंतर मदत जाहीर होईल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद