शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

दौरे पुरे झाले, प्रत्यक्ष मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 18:47 IST

शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.

श्रीकांत पोफळे / शेंद्रा : औरंगाबाद तालुका सृदश्य दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांच्यासह सटाणा, शेकटा, वाहेगाव देमनी, जळगाव या गावांची पाहणी केली. पिंपळखुटा मार्गे हा ताफा लाडसावंगीकडे रवाना झाला. दौरे बंद करून आता प्रत्यक्ष मदत करा जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली. पालकमंत्र्यांच्या ताफ्यात जवळपास चाळीस वाहने होती. ताफा गेल्यानंतर हा केवळ प्रसिद्धी स्टंट तर नाही, अशी चर्चा तालुक्यात रंगली होती.

२७ आॅक्टोबर सकाळी ८ वाजता सटाणा येथे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत पीक पाहणीसाठी उपस्थित होते. उपसरपंच नारायण घावटे, तंटामुक्ती अध्यक्ष शामराव घावटे, ज्ञानेश्वर घावटे, गणेश घावटे, योगेश घावटे आदींची पालकमंत्र्यांनी भेट घेतली. औरंगाबाद तालुका दुष्काळग्रस्त असल्याने अनुदान जाहीर करून तात्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करावे, सध्या चाºयाचा प्रश्न गंभीर असल्याने चारा छावणी सुरू कराव्यात, शिवाय फळबागा वाचवण्यासाठी काय करता येईल त्यादृष्टीने सुद्धा कारवाई करावी, अशी ग्रामस्थांनी केली.

तालुक्यावर भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.धरणे आटली खरिपाचे पिके वाया गेली. या उत्पन्नातून पिकावर झालेला खर्च निघाला नाही. शिवाय खरिपाच्या पिकातून मका व बाजरी यातून चारा निघाला. मात्र हा चारा केवळ महिनाभर पुरेल. शिवाय पाणीटंचाई भीषण उग्ररुप धारण करत आहे. पालकमंत्री दिपक सावंत यांनी अनेक शिवारात जाऊन कापूस, तुर या पिकांची पाहणी केली.

यावेळी माजी आ. डॉ. कल्याण काळे, जि.प.अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, प.स.सभापती ताराबाई उकीर्डे, एस.डी.एम ज्ञानोबा बाणापुरे, तहसिलदार सतिष सोनी, कैलास उकर्डे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक शिंदे, विठ्ठल कोरडे, डॉ.भगवान शिंदे, संपत वाघ आदिंची उपस्थिती होती, शिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी सुद्धा सकाळी दोन गावांत उपस्थित होते.पाहणी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणारआपण शेतकाºयांच्या बाजूने असून, बांधावर जनावरांना चारा, पिण्याचे पाणी व पीक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गाºहाणे मांडणार आहे. पाहणी अहवाल सादर केल्यानंतर मदत जाहीर होईल, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद