शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एका वर्षात तब्बल १२ वेळेस फुटली जलवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:56 IST

जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणीपुरवठा योजनेची अक्षरश: वाट लागली आहे. कोणत्याही क्षणी शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद होऊ शकतो, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत पाणीपुरवठा योजनेची अक्षरश: वाट लागली आहे. कोणत्याही क्षणी शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद होऊ शकतो, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी ७०० आणि १२०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्यांना वेल्डिंगचे थिगळ लावून पाणीपुरवठा योजना ओढण्यात येत आहे. मागील वर्षभरात १२ वेळेस जलवाहिनी फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात फारोळा येथे १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीची मोठी डागडुजी करावी लागणार आहे.सोमवारी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी संपूर्ण पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नक्षत्रवाडी येथील डोंगरावर ३५ वर्षांपूर्वी पाणीपुरवठ्यासाठी मोठा एमबीआर बांधला होता. या पाणीपुरवठा केंद्रातून शहर आणि सिडको-हडकोला गुरुत्वाकर्षण शक्तीने पाणीपुरवठा होत होता. मागील वर्षी समांतर जलवाहिनीचे काम करणाºया कंपनीने पाणीपुरवठा केंद्राला बायपास करून शहराला थेट पाणीपुरवठा सुरू केला. सध्या लाखो रुपयांचे एमबीआर धूळखात पडले आहे. कंपनीने केलेल्या कामाचे समर्थन मनपा अधिकारी करीत आहेत. त्यामुळे शहराचा आणि सिडकोचा पाणी वाढल्याचा अजब दावाही यावेळी करण्यात आला.फारोळा जलशुद्धीकरणात विजेची यंत्रणा, ४० वर्षांपूर्वीचे पाणीपुरवठ्याचे पंप अत्यंत खिळखिळे झाले आहेत. दुरुस्तीसाठी कर्मचारी नसतानाही कसेबसे हे पंप अहोरात्र चालविण्यात येत आहेत. फारोळा केंद्रात येणाºया १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला मोठे भगदाड पडले आहे. लवकरच त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.