शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील टपऱ्यांवर जीभेचे लाड, पण पाणी कोणते पिताय? आरोग्याचे काय?

By साहेबराव हिवराळे | Updated: July 11, 2024 19:17 IST

विविध रहदारीच्या चौकात खवय्येगिरीची दुकाने व टपऱ्या खूप परिचित आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरात रस्त्यांवरील टपऱ्यांवर आरोग्याच्या बाबतीत किती काळजी घेतली जाते? अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे नियंत्रण टाळण्यावर जास्त भर दिला जात आहे. तुम्ही पोट भरण्याच्या कालावधीत काही गोष्टींकडे कानाडोळा करतात अन् पोटदुखी अन् ॲसिडीटीचे प्रकार समोर येतात त्यामुळे नागरिकांना डोकेदुखी, मळमळ उलट्यांचा त्रासही सहन करावा लागतो. ज्या ठिकाणी खाद्यपदार्थावर उड्या पडलेल्या दिसतात ते अन् उघड्यावर असते, वापरलेले तेल पुन्हा वापरात घेतले जाते. अशा अनेक घटना घडतात त्याचा परिणाम मात्र आरोग्यावर होतो.

या ठिकाणी विक्रीसिडको कॅनॉट, सिडको, हडको, रेल्वे स्टेशन , शहागंज, सातारा- देवळाई , शिवाजीनगर, छावणी, चिकलठाणा, वाळूज,शेंद्रा आदीसह विविध रहदारीच्या चौकात खवय्येगिरीची दुकाने व टपऱ्या खूप परिचित आहेत. परंतु अनेकांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना हुलकावणी देत काही नोंद नाही आणि भरमसाट व्यवसायावर भर दिलेला दिसतो आहे.

पाणी किती स्वच्छ?शहरात पाणी पुरवठ्याचे तीन तेरा झाले असून, व्यावसायिक खाऊच्या दुकानावर नळाचे पाणी असेलच अशी व्यवस्था टाळली जाते. प्लास्टिकचा जार ठेवला जातो. तो जार शुद्ध की अशुद्ध पाण्याचा आरोग्य बिघडण्यासाठीचा आहे हे फक्त नशीबच ठरते.

नाष्टा किती आरोग्यदायीऔद्योगिक क्षेत्रात मिळणारा नाष्टा किती आरोग्यदायी आहे असे सांगता येत नाही, कामावर थकलेेला व्यक्ती नाष्टा मिळेल तो खातो आणि दिवसभर कष्ट करतो अचानक बाहेरचे खाण्यात आल्याने पोट बिघडले असे म्हणून दवाखाने गाठताना दिसतात.

पाणीपुरीत कोणते पाणी...पाणीपुरी अगदी आवडीने आपण लेकरा बाळासह खातो परंतु त्यात वापरणारे मसाले पाणी आरोग्यदायीच कशावरून त्यांचीही तपासणी होताना दिसत नाही.

ना परवाना, ना कुठली तपासणीगर्दीच्या ठिकाणी स्टॉल उभारून कमाई केली जाते परंतु आरोग्यदायी पदार्थ खाण्यास मिळत नाही.त्यांच्याकडे परवाना देखील कुठे दिसत नाही,

सहा महिन्यांत किती टपऱ्यांवर कारवाई?सहा महिन्यांत काही आस्थापनाला भेटी देऊन त्यांची खाद्यपदार्थाची तपासणी केलेली आहे. परंतु टपऱ्या मात्र मोकाट सोडलेल्या आहे. त्याकडे का लक्ष दिले जात नाही. असा प्रश्न उठतो तेव्हा पाणीपुरी, स्टॉल तपासणीची मोहीम हाती घेतलेली असून, लवकर कारवाई होणार आहे.- निखिल कुलकर्णी,निरीक्षक अन्न व औषध प्रशासन

 

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागAurangabadऔरंगाबादfoodअन्न