शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगडप्रकरणी दोघांनी एकत्र यावे

By admin | Updated: October 10, 2016 01:11 IST

औरंगाबाद : भगवान गडावर दसरा मेळावा घेऊन तेथे भाषण करण्याचा चंग ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बांधला आहे, तर गडाचे महंत नामदेव

औरंगाबाद : भगवान गडावर दसरा मेळावा घेऊन तेथे भाषण करण्याचा चंग ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बांधला आहे, तर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राजकीय भाषण गडावर होऊ न देण्याचा निर्धार केला आहे. या सगळ्या प्रकरणामुळे समाज दिशाहीन होत असून, दसरा मेळावा शांततेत व्हावा, अशी प्रत्येक समाजबांधवाची भावना असल्याचे मत जय भगवान महासंघातर्फे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले. ग्रामविकासमंत्री मुंडे आणि महंत शास्त्री यांनी एकत्र बसून त्यांच्यातील अंतर्गत वाद मिटवावा. त्या दोघांनाही सद्बुद्धी यावी. समाजात संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये. यासाठी त्या उभयंतांनी एकत्रितपणे चर्चा करावी, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मोठे योगदान दिले आहे. साहेबानंतर समाज दिशाहीन झालेला आहे. भगवानगड हे समाजबांधवांचे प्रेरणास्थान आहे. पंकजा मुंडे आणि महंत शास्त्री यांच्यात जो काही वाद असेल, तो त्यांनी एकत्र येऊन मिटवावा. भगवान गडाचे महत्त्व व श्रद्धा अबाधित ठेवण्याचे आवाहन महासंघाने केले आहे. प.पू.भगवानबाबांच्या विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या समाज बांधवांनी दसरा मेळावा शांततेत पार पाडावा, असेही आवाहन यावेळी सानप यांच्यासह राम दहीफळे, सचिन डोईफोडे, विशाल सानप, योगेश फुंंदे यांनी केले आहे.