शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

राज ठाकरे शहरात, ‘औरंगाबाद व्हिजन’वर आज परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:50 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’वर परिसंवाद होणार असून ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन झाले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ‘औरंगाबाद व्हिजन’वर परिसंवाद होणार असून ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबईहून सायंकाळी ५.३० वाजता चिकलठाणा विमानतळावर राज ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अमोल खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विमानतळापासून जालना रोडवरील हॉटेलपर्यंत वाहन रॅली काढण्यात आली. राज ठाकरे यांनी सायंकाळी पदाधिकाºयांची बैठक घेऊन संवाद साधला.महिनाभरात दुसºयांदा ते मराठवाड्याच्या दौºयावर आले असून, गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता पक्ष प्रवेश सोहळा, पदाधिकारी बैठक, नवीन नियुक्त्या आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता शहरातील एका हॉटेलमध्ये ‘औरंगाबाद व्हिजन’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील २०० लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे.शहरात १९ जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधानांवर टीका केली होती. कचºयाच्या प्रश्नावरून त्यांनी औरंगाबाद महापालिकेचाही चांगलाच समाचार घेतला होता. औरंगाबादेत ज्यांच्या हातात २५ ते ३० वर्षे सत्ता दिली, त्यांच्याकडून कचºयाचे नियोजन झाले नाही. शहर वाढण्याऐवजी बकाल होत आहे. महापालिका खाऊन फक्त रिकामी करण्यासाठी नाही, अशी टीका त्यांनी केली होती.मनसेचे औरंगाबाद लक्ष्यशिवसेनेतील गटबाजी आणि अपमानास्पद वागणुकीमुळे काही जण मनसेकडे आकर्षित झाल्याचे कळते. यामध्ये काही माजी नगरसेवक, पदाधिकारी मनसेमध्ये जाण्याच्या वाटेवर आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांचे ‘व्हिजन औरंगाबाद’च्या माध्यमातून येथील राजकारण ताब्यात घेण्याचे नियोजन असल्याचे समजते. त्यामुळे गेल्या महिनाभरात दुसºयांदा ते औरंगाबादेत दाखल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे