शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

यावर्षी दहावी, बारावी परीक्षा केवळ मुख्य केंद्रावर; बोर्डाकडून संकेत

By योगेश पायघन | Updated: September 3, 2022 12:18 IST

परीक्षा केंद्रांच्या प्रस्तावांची तापसणी ऑक्टोबरमध्ये

औरंगाबाद : विभागीय परीक्षा मंडळाकडे बारावीच्या परीक्षा केंद्रासाठी ४३, तर दहावीच्या परीक्षा केंद्रासाठी ६ प्रस्ताव आले आहे. त्यासाठी प्रस्तावित केंद्रांची तपासणी ऑक्टोबरमध्ये होईल, असे विभागीय सचिव विजय जोशी म्हणाले. प्रचलित पद्धतीने पुढील बोर्ड परीक्षेचे नियोजन होणार असून उपकेंद्रावर नव्हे, तर मुख्य केंद्रावरच परीक्षा घेण्याचे संकेत बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत.

कोरोनानंतर दोन वर्षांनी झालेल्या परीक्षा केंद्र आणि उपकेंद्रावर झाल्या. गैरप्रकार समोर आले असले तरी काॅपीमुक्त परीक्षेचा दावा अधिकाऱ्यांना करता आला नाही. बहुतांश विद्यार्थ्यांना होम सेंटरवर मदत झाल्याचे प्रकार उघड झाले. निलजगाव येथील शाळेतील भौतिक सुविधा आणि काॅपीचे प्रकार राज्यभर गाजला, तर मासकाॅपीसाठी उत्तरांचे झेराॅक्स वाटपाआधीच पोलिसांनी जप्त केले. केंद्र आणि उपकेंद्राच्या घोळात शिक्षणाधिकारी आणि बोर्ड अधिकाऱ्यांना घाम फुटला होता, तर मुख्याध्यापकांचीच ही परीक्षा होती. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात दहावी बारावी परीक्षा या मुख्य केंद्रावर होण्याची चिन्हे दिसत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कनिष्ठ महाविद्यालय तपासणी १५ सप्टेंबरपासूनकनिष्ठ महाविद्यालयाच्या तपासणीसाठी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पथकांचे गठण करण्यात आले आहे. १५ सप्टेंबरपासून या पथकांची तपासणी मोहीम सुरू होईल. भौतिक, शैक्षणिक सुविधांसह प्रवेश, प्रशासकीय तपासणी हे पथक करणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक संचालक एस. एस. काळुसे म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाssc examदहावी