शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सायकल आणि पायी चालण्यासाठी होणार स्वतंत्र फुटपाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 12:53 IST

नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरात १० किमी अंतराचे स्वतंत्र फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात येईल, अशी घोषणा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केली. 

औरंगाबाद : नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरात १० किमी अंतराचे स्वतंत्र फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात येईल, अशी घोषणा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केली. 

महात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे सायकल्स फॉर चेंज या सायकल रॅलीचे  आयोजन करण्यात आले होते. आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या हस्ते स. ६ वा. हॉटेल लेमन ट्री येथे हिरवी झेंडी  दाखवून  रॅलीला सुरूवात झाली. 

यावेळी पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले की, आपण आपल्या मुला-मुलींना मोटरसायकल लवकर घेऊन देऊ नका. त्यांना जास्तीतजास्त सायकल  चालवू द्या.

महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, सायकल चालविण्यासाठी चांगले रस्ते आवश्यक आहेत.  त्याकरिता शहरात १०० कोटींचे  रस्ते पूर्ण झाले आहेत. १५० कोटींचे रस्ते मान्यतेकडे आहेत आणि ते लवकरच पूर्ण होतील. सायकल चालविण्यासाठी आणि फुटपाथवर  चालण्यासाठी  एक स्वतंत्र मार्ग आपण लवकरच सुरू करणार आहेत. यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असून त्यांनी याबाबत सहमती दिली आहे. लवकरच  सायकलसाठी व फुटपाथवर चालण्यासाठी कमीतकमी १० किमीचा मार्ग निश्चित करण्यात येईल आणि डिसेंबर अखेरीस तो पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :environmentपर्यावरणCyclingसायकलिंगroad transportरस्ते वाहतूक