शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

सीआरपीएफच्या ११ कंपन्या येणार

By admin | Updated: October 3, 2014 00:39 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर दहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणूक काळात जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या ११ कंपन्यांची कुमकही जिल्ह्यास मिळणार आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक मनोजकुमार, उपेंद्रनाथ बोरा आणि एम. के. अयप्पा यांचीही उपस्थिती होती. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आहेत. त्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दुबार नावांची बुथवाईज स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. ही यादी प्रत्येक बुथवर उपलब्ध असेल. यादीतील कुणी मतदानासाठी आला तर त्याच्याकडे दुसरा एखादा ओळखीचा पुरावा मागितला जाईल. बोगस मतदान करीत आहे, असे आढळल्यास लगेच त्याला अटक करून कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. उमेदवारांच्या गर्दीमुळे ईव्हीएमचा तुटवडाजिल्ह्यात सहा मतदारसंघांत १५ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उरल्यामुळे तेथे दोन- दोन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) चा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे ईव्हीएमचा तुटवडा जाणवत आहे. आणखी दोन हजार ईव्हीएम लागणार आहेत. आयोगाकडे तशी मागणी केली आहे, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले.