शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
4
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
5
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
6
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
7
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
8
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
9
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
10
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
11
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
12
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
13
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
14
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
15
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
16
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
18
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
19
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
20
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना

सीआरपीएफच्या ११ कंपन्या येणार

By admin | Updated: October 3, 2014 00:39 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर दहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणूक काळात जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या ११ कंपन्यांची कुमकही जिल्ह्यास मिळणार आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक मनोजकुमार, उपेंद्रनाथ बोरा आणि एम. के. अयप्पा यांचीही उपस्थिती होती. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आहेत. त्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दुबार नावांची बुथवाईज स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. ही यादी प्रत्येक बुथवर उपलब्ध असेल. यादीतील कुणी मतदानासाठी आला तर त्याच्याकडे दुसरा एखादा ओळखीचा पुरावा मागितला जाईल. बोगस मतदान करीत आहे, असे आढळल्यास लगेच त्याला अटक करून कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. उमेदवारांच्या गर्दीमुळे ईव्हीएमचा तुटवडाजिल्ह्यात सहा मतदारसंघांत १५ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उरल्यामुळे तेथे दोन- दोन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) चा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे ईव्हीएमचा तुटवडा जाणवत आहे. आणखी दोन हजार ईव्हीएम लागणार आहेत. आयोगाकडे तशी मागणी केली आहे, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले.