शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
2
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
3
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
4
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
5
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
6
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
7
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
8
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
9
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
10
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
11
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
12
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
13
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
14
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
15
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
16
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
17
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
18
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
19
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
20
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
Daily Top 2Weekly Top 5

'गावात पाणी नाही म्हणून इथे जेवण केल, आता पाणी द्या' परभणीकरांचे गोदावरी महामंडळात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:00 IST

दुष्काळात पाणी मिळणार नाही तर तुमचे नियोजन काय कामाचे असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला

औरंगाबाद : अखिल भारतीय किसान सभाच्या परभणीतील जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीचे ७ ते ८ कार्यकर्ते सकाळी ११ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ.प्रा.कोहिरकर यांना जवाब विचारण्यासाठी आले. कार्यकर्त्यांनी आपल्याकडील दशम्या काढून त्या कोहिरकरांच्या टेबलावर ठेवल्या व खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर संघर्ष समितीचे विलास बाबर म्हणाले की, 'गावात पाणी नाही म्हणून आम्ही येथे जेवण केले, आता पाणी द्या'. लगेच शिपायाने पाण्याच्या बाटल्या आणून दिल्या. 

पाणी पिल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी कोहिरकर यांच्यावर प्रश्नांचा भिडमार केला. दुष्काळात ग्रामीण जनतेला व जनावराला पाणी मिळत नसेल तर जनेतेन व पशुपालकांनी काय करावे. १६ मे २०१६ रोजी धरणात ५५१ दलघमी पाणीसाठा होता. १६ मे २०१९ रोजी ६२५ दलघमी पाणीसाठी आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण धरणातील पाणी परभणीला द्या असे आम्ही म्हणत नाही. तर त्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात पाणी द्या, दुष्काळात पाणी मिळणार नाही तर तुमचे नियोजन काय कामाचे असा संतप्त सवाल आंदोलकांनी यावेळी केला. सकारात्मक अहवाल पाठवून पावसाळ्यापूर्वी डाव्या कालव्यात पाणी सोडा नसता पुन्हा आंदोलन करु असे म्हणत कार्यकर्ते कॅबीनमधून बाहेर पडले.

टॅग्स :WaterपाणीagitationआंदोलनparabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार