शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

'गावात पाणी नाही म्हणून इथे जेवण केल, आता पाणी द्या' परभणीकरांचे गोदावरी महामंडळात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:00 IST

दुष्काळात पाणी मिळणार नाही तर तुमचे नियोजन काय कामाचे असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला

औरंगाबाद : अखिल भारतीय किसान सभाच्या परभणीतील जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीचे ७ ते ८ कार्यकर्ते सकाळी ११ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ.प्रा.कोहिरकर यांना जवाब विचारण्यासाठी आले. कार्यकर्त्यांनी आपल्याकडील दशम्या काढून त्या कोहिरकरांच्या टेबलावर ठेवल्या व खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर संघर्ष समितीचे विलास बाबर म्हणाले की, 'गावात पाणी नाही म्हणून आम्ही येथे जेवण केले, आता पाणी द्या'. लगेच शिपायाने पाण्याच्या बाटल्या आणून दिल्या. 

पाणी पिल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी कोहिरकर यांच्यावर प्रश्नांचा भिडमार केला. दुष्काळात ग्रामीण जनतेला व जनावराला पाणी मिळत नसेल तर जनेतेन व पशुपालकांनी काय करावे. १६ मे २०१६ रोजी धरणात ५५१ दलघमी पाणीसाठा होता. १६ मे २०१९ रोजी ६२५ दलघमी पाणीसाठी आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण धरणातील पाणी परभणीला द्या असे आम्ही म्हणत नाही. तर त्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात पाणी द्या, दुष्काळात पाणी मिळणार नाही तर तुमचे नियोजन काय कामाचे असा संतप्त सवाल आंदोलकांनी यावेळी केला. सकारात्मक अहवाल पाठवून पावसाळ्यापूर्वी डाव्या कालव्यात पाणी सोडा नसता पुन्हा आंदोलन करु असे म्हणत कार्यकर्ते कॅबीनमधून बाहेर पडले.

टॅग्स :WaterपाणीagitationआंदोलनparabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार