शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

औरंगाबादमधील नवीन अनधिकृत वसाहतींत जलवाहिन्या नाही; कार्यकारी अभियंत्यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:55 IST

शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. अनधिकृत प्लॉटिंग पाडून असंख्य वसाहती तयार होत आहेत.

औरंगाबाद : शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. अनधिकृत प्लॉटिंग पाडून असंख्य वसाहती तयार होत आहेत. या भागात जलवाहिन्या टाका, पाणी द्या असा आग्रह नगरसेवकांकडून सुरू आहे. नवीन अनधिकृत वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकणे, पाणी देणे तूर्त शक्य नाही. भविष्यात समांतरचे पाणी आल्यावरच कामे होऊ शकतील, अशी माहिती सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली. 

सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी पाणी प्रश्न उपस्थित केला. ज्येष्ठ नगरसेवक गजानन बारवाल यांनी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होर्ईपर्यंत पाणीपुरवठ्यात विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रामाणिकपणे मनपाकडे न मागता मालमत्ता कर भरणाऱ्या अधिकृत वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकल्या जात नाहीत. स्वाती नागरे यांनी सिडको-हडकोला किती पाणी दिले जाते, याचा हिशेब द्या अशी मागणी केली.

कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी नमूद केले की, अनधिकृत वसाहतींमध्ये पाणी द्या म्हणून दबाव टाकण्यात येत आहे. मागील तीन-चार वर्षांमध्ये शहरातील तब्बल ३८ वसाहतींमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. त्यामुळे उपलब्ध पाण्यातूनच त्यांची तहान भागवावी लागत आहे. पूर्वीच्या तुलनेत शहरात पाण्याची मागणी बरीच वाढली आहे. दररोज नवीन समस्या निर्माण होत आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून किमान १ तास तरी पाणी द्या, अशी सूचना सभापती राजू वैद्य यांनी केली. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबाद