शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

औरंगाबादमधील नवीन अनधिकृत वसाहतींत जलवाहिन्या नाही; कार्यकारी अभियंत्यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:55 IST

शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. अनधिकृत प्लॉटिंग पाडून असंख्य वसाहती तयार होत आहेत.

औरंगाबाद : शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे. अनधिकृत प्लॉटिंग पाडून असंख्य वसाहती तयार होत आहेत. या भागात जलवाहिन्या टाका, पाणी द्या असा आग्रह नगरसेवकांकडून सुरू आहे. नवीन अनधिकृत वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकणे, पाणी देणे तूर्त शक्य नाही. भविष्यात समांतरचे पाणी आल्यावरच कामे होऊ शकतील, अशी माहिती सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी दिली. 

सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी पाणी प्रश्न उपस्थित केला. ज्येष्ठ नगरसेवक गजानन बारवाल यांनी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होर्ईपर्यंत पाणीपुरवठ्यात विविध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रामाणिकपणे मनपाकडे न मागता मालमत्ता कर भरणाऱ्या अधिकृत वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकल्या जात नाहीत. स्वाती नागरे यांनी सिडको-हडकोला किती पाणी दिले जाते, याचा हिशेब द्या अशी मागणी केली.

कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी नमूद केले की, अनधिकृत वसाहतींमध्ये पाणी द्या म्हणून दबाव टाकण्यात येत आहे. मागील तीन-चार वर्षांमध्ये शहरातील तब्बल ३८ वसाहतींमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. त्यामुळे उपलब्ध पाण्यातूनच त्यांची तहान भागवावी लागत आहे. पूर्वीच्या तुलनेत शहरात पाण्याची मागणी बरीच वाढली आहे. दररोज नवीन समस्या निर्माण होत आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून किमान १ तास तरी पाणी द्या, अशी सूचना सभापती राजू वैद्य यांनी केली. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबाद