शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदा ‘सीईटी’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 19:06 IST

अधिष्ठातांसह सर्व संवैधानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

ठळक मुद्देआढावा घेऊन पेट परीक्षा घेण्याचा निर्णय प्रवेशपूर्व परीक्षा न घेता गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश

औरंगाबाद : राज्य शासनाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून राबविण्यात येणारे अभ्यासक्रम वगळता बाकी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा न घेता गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, तसेच पीएच.डी.साठी उपलब्ध असणाऱ्या जागा, विद्यार्थिसंख्या याचा निश्चित आढावा घेऊन पेट परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या संवैधानिक अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व नवनियुक्त संवैधानिक अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. बैठकीस प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. जयश्री राजेश सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. भालचंद वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. योगेश पाटील, उस्मानाबाद उपपरिसरचे संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड आदींची उपस्थिती होती. 

यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० या शैक्षणिक वर्षाचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. आगामी वर्षात प्रवेश प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद