शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

देशात करोडो घुसखोर, त्यांना परत पाठवा; उपराष्ट्रपती धनखड यांची दीक्षान्त सोहळ्यात सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवाद हाच धर्म आहे. या धर्माच्या विरोधात काही राष्ट्रविरोधी शक्ती काम करीत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवाद हाच धर्म आहे. या धर्माच्या विरोधात काही राष्ट्रविरोधी शक्ती काम करीत आहेत. देशात करोडोच्या संख्येने अनधिकृत लोक राहत आहेत. दुसरे देश त्यांच्या कायद्यानुसार परत पाठवत आहेत. त्यांच्याकडे ही प्रक्रिया काही वर्षांपासून सुरू आहे. हे काम आपल्याकडे कधी सुरू होणार, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आला पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले, देशात अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांनी इतरांचा रोजगार हिसकावला आहे.

लोकशाही व्यवस्थेत हुकूमशाहीला स्थान नसतेलोकशाही व्यवस्थेत हुकूमशाहीला स्थान नसते. लोकांनी निवडून दिलेले सरकारच या देशात राज्य करू शकते. त्यामुळे निवडणुकीचे पावित्र्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत आयोजित भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘संविधान जागर अभियाना’चे उद्घाटन शनिवारी उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते झाले. देशातील प्रत्येकाने संविधानाचा आदर केला पाहिजे. आपल्या संविधानात भारतीय संस्कृतीचे मूळ दडलेले आहे. असेही उपराष्ट्रपती धनखड म्हणाले.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखड