शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
5
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
6
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
7
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
9
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
10
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
11
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
12
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
13
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
14
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
15
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
16
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
17
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
18
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
19
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
20
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न

देशात करोडो घुसखोर, त्यांना परत पाठवा; उपराष्ट्रपती धनखड यांची दीक्षान्त सोहळ्यात सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवाद हाच धर्म आहे. या धर्माच्या विरोधात काही राष्ट्रविरोधी शक्ती काम करीत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्कछत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवाद हाच धर्म आहे. या धर्माच्या विरोधात काही राष्ट्रविरोधी शक्ती काम करीत आहेत. देशात करोडोच्या संख्येने अनधिकृत लोक राहत आहेत. दुसरे देश त्यांच्या कायद्यानुसार परत पाठवत आहेत. त्यांच्याकडे ही प्रक्रिया काही वर्षांपासून सुरू आहे. हे काम आपल्याकडे कधी सुरू होणार, हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आला पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले, देशात अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांनी इतरांचा रोजगार हिसकावला आहे.

लोकशाही व्यवस्थेत हुकूमशाहीला स्थान नसतेलोकशाही व्यवस्थेत हुकूमशाहीला स्थान नसते. लोकांनी निवडून दिलेले सरकारच या देशात राज्य करू शकते. त्यामुळे निवडणुकीचे पावित्र्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत आयोजित भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘संविधान जागर अभियाना’चे उद्घाटन शनिवारी उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते झाले. देशातील प्रत्येकाने संविधानाचा आदर केला पाहिजे. आपल्या संविधानात भारतीय संस्कृतीचे मूळ दडलेले आहे. असेही उपराष्ट्रपती धनखड म्हणाले.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखड