शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घुंगराचा आवाज ऐकून रसवंतीगृहावर थांबलात; रस पिण्याआधी बर्फ पहा, तपासणी होते का?

By साहेबराव हिवराळे | Updated: March 7, 2024 13:39 IST

जो बर्फ वापरता, तो शुद्ध की अशुद्ध पाण्यात तयार झाला आहे, हे अन्न व औषधी प्रशासन तपासणी केल्यावर सांगू शकते.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा जाणवत असल्याने रसवंतीगृहांची संख्या वाढू लागली आहे. यासाठी रीतसर परवानगी व वापरला जाणारा बर्फ आरोग्यासाठी किती चांगल्या पाण्यात तयार झालेला आहे का, याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने यंदा केलेली नाही. परंतु आता उन्हाळा सुरू झाल्याने याविषयी एक मोहीम चालविली जाणार आहे. शीतपेय आणि आईस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटरसह रसवंतीसाठी वापरला जाणारा बर्फ तपासण्यात येणार आहे.

मोजक्याच रसवंत्यांची नोंदमनपा प्रशासनाकडे काही रसवंतीचालकांनी नोंदी केल्या नाहीत. यासाठी वीज मीटर तसेच इतरही परवानग्या लागतात. शंभरच्या जवळपासही रसवंत्या सुरू झालेल्या दिसत नाहीत.

एका रसवंतीला रोज किती लागतो बर्फ?ज्या रसवंतीत ग्राहक साधारण येत असतील, त्या ठिकाणी अर्धी लादी लागते, परंतु ताजा उसाचा रस आणि तो अद्रक, लिंबू टाकून देत असेल तर त्या ठिकाणी कुटुंबासह नागरिक येतात. अशा ठिकाणी जादा बर्फ लागतो.

हा बर्फ चांगल्या पाण्यात तयार होतो का?उन्हाळ्यात प्रत्येकाला बर्फ हवाहवासा वाटतो. विना बर्फाचा रस बहुतांश नागरिक टाळतात. परंतु जो बर्फ वापरता, तो शुद्ध की अशुद्ध पाण्यात तयार झाला आहे, हे अन्न व औषधी प्रशासन तपासणी केल्यावर सांगू शकते.

एकाही रसवंतीची तपासणी नाहीआताच उन्हाळा सुरू झाला असून, शीतपेय व आईस्क्रीम रसवंतीची दुकाने तपासणी मोहीम अद्याप सुरू झालेली नाही. ती आता सुरू होईल. यंदा शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी रसवंत्या उभारण्याचे काम सुरू असून, आरोग्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात ज्यूस सेंटर तसेच उसाच्या रसात कोणता बर्फ वापरला जातो, हे रसवंतीत जाऊन टीम तपासणार आहे.- अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsugarcaneऊस