शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

घुंगराचा आवाज ऐकून रसवंतीगृहावर थांबलात; रस पिण्याआधी बर्फ पहा, तपासणी होते का?

By साहेबराव हिवराळे | Updated: March 7, 2024 13:39 IST

जो बर्फ वापरता, तो शुद्ध की अशुद्ध पाण्यात तयार झाला आहे, हे अन्न व औषधी प्रशासन तपासणी केल्यावर सांगू शकते.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा जाणवत असल्याने रसवंतीगृहांची संख्या वाढू लागली आहे. यासाठी रीतसर परवानगी व वापरला जाणारा बर्फ आरोग्यासाठी किती चांगल्या पाण्यात तयार झालेला आहे का, याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने यंदा केलेली नाही. परंतु आता उन्हाळा सुरू झाल्याने याविषयी एक मोहीम चालविली जाणार आहे. शीतपेय आणि आईस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटरसह रसवंतीसाठी वापरला जाणारा बर्फ तपासण्यात येणार आहे.

मोजक्याच रसवंत्यांची नोंदमनपा प्रशासनाकडे काही रसवंतीचालकांनी नोंदी केल्या नाहीत. यासाठी वीज मीटर तसेच इतरही परवानग्या लागतात. शंभरच्या जवळपासही रसवंत्या सुरू झालेल्या दिसत नाहीत.

एका रसवंतीला रोज किती लागतो बर्फ?ज्या रसवंतीत ग्राहक साधारण येत असतील, त्या ठिकाणी अर्धी लादी लागते, परंतु ताजा उसाचा रस आणि तो अद्रक, लिंबू टाकून देत असेल तर त्या ठिकाणी कुटुंबासह नागरिक येतात. अशा ठिकाणी जादा बर्फ लागतो.

हा बर्फ चांगल्या पाण्यात तयार होतो का?उन्हाळ्यात प्रत्येकाला बर्फ हवाहवासा वाटतो. विना बर्फाचा रस बहुतांश नागरिक टाळतात. परंतु जो बर्फ वापरता, तो शुद्ध की अशुद्ध पाण्यात तयार झाला आहे, हे अन्न व औषधी प्रशासन तपासणी केल्यावर सांगू शकते.

एकाही रसवंतीची तपासणी नाहीआताच उन्हाळा सुरू झाला असून, शीतपेय व आईस्क्रीम रसवंतीची दुकाने तपासणी मोहीम अद्याप सुरू झालेली नाही. ती आता सुरू होईल. यंदा शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी रसवंत्या उभारण्याचे काम सुरू असून, आरोग्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात ज्यूस सेंटर तसेच उसाच्या रसात कोणता बर्फ वापरला जातो, हे रसवंतीत जाऊन टीम तपासणार आहे.- अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsugarcaneऊस