शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

घुंगराचा आवाज ऐकून रसवंतीगृहावर थांबलात; रस पिण्याआधी बर्फ पहा, तपासणी होते का?

By साहेबराव हिवराळे | Updated: March 7, 2024 13:39 IST

जो बर्फ वापरता, तो शुद्ध की अशुद्ध पाण्यात तयार झाला आहे, हे अन्न व औषधी प्रशासन तपासणी केल्यावर सांगू शकते.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा जाणवत असल्याने रसवंतीगृहांची संख्या वाढू लागली आहे. यासाठी रीतसर परवानगी व वापरला जाणारा बर्फ आरोग्यासाठी किती चांगल्या पाण्यात तयार झालेला आहे का, याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने यंदा केलेली नाही. परंतु आता उन्हाळा सुरू झाल्याने याविषयी एक मोहीम चालविली जाणार आहे. शीतपेय आणि आईस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटरसह रसवंतीसाठी वापरला जाणारा बर्फ तपासण्यात येणार आहे.

मोजक्याच रसवंत्यांची नोंदमनपा प्रशासनाकडे काही रसवंतीचालकांनी नोंदी केल्या नाहीत. यासाठी वीज मीटर तसेच इतरही परवानग्या लागतात. शंभरच्या जवळपासही रसवंत्या सुरू झालेल्या दिसत नाहीत.

एका रसवंतीला रोज किती लागतो बर्फ?ज्या रसवंतीत ग्राहक साधारण येत असतील, त्या ठिकाणी अर्धी लादी लागते, परंतु ताजा उसाचा रस आणि तो अद्रक, लिंबू टाकून देत असेल तर त्या ठिकाणी कुटुंबासह नागरिक येतात. अशा ठिकाणी जादा बर्फ लागतो.

हा बर्फ चांगल्या पाण्यात तयार होतो का?उन्हाळ्यात प्रत्येकाला बर्फ हवाहवासा वाटतो. विना बर्फाचा रस बहुतांश नागरिक टाळतात. परंतु जो बर्फ वापरता, तो शुद्ध की अशुद्ध पाण्यात तयार झाला आहे, हे अन्न व औषधी प्रशासन तपासणी केल्यावर सांगू शकते.

एकाही रसवंतीची तपासणी नाहीआताच उन्हाळा सुरू झाला असून, शीतपेय व आईस्क्रीम रसवंतीची दुकाने तपासणी मोहीम अद्याप सुरू झालेली नाही. ती आता सुरू होईल. यंदा शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी रसवंत्या उभारण्याचे काम सुरू असून, आरोग्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात ज्यूस सेंटर तसेच उसाच्या रसात कोणता बर्फ वापरला जातो, हे रसवंतीत जाऊन टीम तपासणार आहे.- अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsugarcaneऊस