शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शीघ्रकृती दलाच्या पथकाचाच शोध घेण्याची गरज

By साहेबराव हिवराळे | Updated: August 18, 2023 21:40 IST

अधिकारी म्हणतात, गंभीरप्रसंगी धोकादायक ठिकाणी जाण्यास १७ जणांचा चमू सज्ज

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-१ येथे गजबजलेल्या उच्चभ्रू वसाहतीत जेव्हा बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता. या घटनेनंतर दि. ९ डिसेंबर २०१९ रोजी वनविभागाच्या शीघ्रकृती दलाची स्थापना झाली. नंतर ही ‘आरआरयू टीम गेली कुठे’, असा सवाल उपस्थित होत आहे.

तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या दलाला जवळपास ४० लाखांचे अनुदान मिळवून दिले होते. त्यातून आधुनिक साधने वनविभागाला उपलब्ध करून दिली, वाहनही दिले. चमूला प्रशिक्षणही देण्यात आले. या चमूने संकटात सापडलेल्या अनेक प्राण्यांचा जीव वाचविला होता. पण, नंतर ही टीम गेली कुणीकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस व स्थानिक वनविभाग कर्मचारीच धावपळ करताना दिसतात.

चमू सक्रियच...

शीघ्रकृती दलाचे पथक कार्यरत असून, आणीबाणीच्या प्रसंगी ते तयार असतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, वैजापूर व इतर ठिकाणी सापडलेल्या बिबट्यांना पोलिस व नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले हे खरे; पण इतर ठिकाणी दलाचे सदस्य सक्रिय असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद