शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

महापालिकेचे पथक पुन्हा सरसावले, पीर बाजारातील अनधिकृत नळांचे जाळे कापले

By मुजीब देवणीकर | Updated: September 13, 2022 13:45 IST

३  हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळ अधिकृत करून घ्या अशी मोहीम सुद्धा महापालिकेने राबविण्यात सुरुवात केली आहे.

औरंगाबाद: खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत नळ कापण्यासाठी तीन स्वतंत्र पथक नेमले आहेत. यातील एका पथकाने आज सकाळी पीर बाजार परिसरातील कामगार चौक येथे अनधिकृत नळ कापण्याची मोहीम सुरू केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ सापडले. हे नळ पथकाने कापले आहेत. 

शहराचा पाणीप्रश्न मागील अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. मुबलक पाणीसाठी असूनही शहराला नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. यासोबतच शहरातील सर्वच वसाहतीत अनधिकृत नळ आढळून आली आहेत. दरम्यान, शहर पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत खंडपीठाने कडक भूमिका घेत महापालिकेला कारवाईचे आदेश दिले आहेत. यानुसार महापालिकेने तीन पथके स्थापन करून अनधिकृत नळ जोडणीवर कारवाई सुरु केली आहे. शहरात दीड लाखाहून अधिक अनधिकृत नळ असावेत असा महापालिकेचा प्राथमिक अंदाज आहे. ३  हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळ अधिकृत करून घ्या अशी मोहीम सुद्धा महापालिकेने राबविण्यात सुरुवात केली आहे. मात्र या मोहिमेकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. महापालिका पथकाने विविध वसाहतीत अनधिकृत नळ जोडण्या शोधून कापण्याची मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत हजारो नळ जोडण्या पथकाने कापल्या आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका