शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे पथक पुन्हा सरसावले, पीर बाजारातील अनधिकृत नळांचे जाळे कापले

By मुजीब देवणीकर | Updated: September 13, 2022 13:45 IST

३  हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळ अधिकृत करून घ्या अशी मोहीम सुद्धा महापालिकेने राबविण्यात सुरुवात केली आहे.

औरंगाबाद: खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने अनधिकृत नळ कापण्यासाठी तीन स्वतंत्र पथक नेमले आहेत. यातील एका पथकाने आज सकाळी पीर बाजार परिसरातील कामगार चौक येथे अनधिकृत नळ कापण्याची मोहीम सुरू केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ सापडले. हे नळ पथकाने कापले आहेत. 

शहराचा पाणीप्रश्न मागील अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. मुबलक पाणीसाठी असूनही शहराला नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. यासोबतच शहरातील सर्वच वसाहतीत अनधिकृत नळ आढळून आली आहेत. दरम्यान, शहर पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत खंडपीठाने कडक भूमिका घेत महापालिकेला कारवाईचे आदेश दिले आहेत. यानुसार महापालिकेने तीन पथके स्थापन करून अनधिकृत नळ जोडणीवर कारवाई सुरु केली आहे. शहरात दीड लाखाहून अधिक अनधिकृत नळ असावेत असा महापालिकेचा प्राथमिक अंदाज आहे. ३  हजार रुपये भरा आणि अनधिकृत नळ अधिकृत करून घ्या अशी मोहीम सुद्धा महापालिकेने राबविण्यात सुरुवात केली आहे. मात्र या मोहिमेकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. महापालिका पथकाने विविध वसाहतीत अनधिकृत नळ जोडण्या शोधून कापण्याची मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत हजारो नळ जोडण्या पथकाने कापल्या आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका