शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

उमेदवारांचे भवितव्य एमआयटी कॅम्पसमधील स्ट्राँगरूममध्ये बंद; २० दिवस पोलिसांचा बंदोबस्त

By विकास राऊत | Updated: May 15, 2024 12:21 IST

यावेळी एमआयटी कॅम्पसमध्ये मतमोजणी, ४ जूनला लागणार निकाल

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर २ हजार ४० मतदान केंद्रांवरील सर्व बॅलेट युनिट (बीयू/मतदान यंत्र) बीड बायपासवरील एमआयटी कॅम्पसमधील एका इमारतीच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले आहेत. ४ जून रोजी निकाल लागणार आहेत. तोपर्यंत २० दिवस पोलिसांचा बंदोबस्त दिवसरात्र असणार आहे.

सुरक्षा कमांडो, सीआरपीएफ दल आणि स्थानिक पोलिसांचे तीन स्तरीय सुरक्षाकडे (वर्तुळ) करण्यात आले आहे. बुधवारी स्थानिक पोलिसांनी स्ट्राँगरूमच्या सुरक्षेची पाहणी करून आढावा घेतला. ४ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या फेऱ्या, टेबल, निकालाची आकडेवारी, किती वेळेत येणार निकाल यासाठी प्रशासन ३० मे पर्यंत नियोजन करणार आहे. २०१९ च्या निवडणुकीचा निकाल २६ फेऱ्यांमध्ये लागला होता. यावेळी देखील मतमोजणीच्या तेवढ्याच फेऱ्या होतील, असा अंदाज आहे.

बीयू कशा केल्या सील?सोमवारी मतदान झाल्यानंतर २ हजार ४० मतदान केंद्रावरील बीयू सील करून स्ट्राँगरूममध्ये दाखल करण्यात आल्या. बीयू सील करताना उमेदवार प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या सील टॅगवर घेण्यात आल्या. त्यानंतर बीयू पेटीमध्ये बंद करून कुलूप लावले. दोन्ही बाजूंनी खळीचा दोरा बॅलेट युनिटला बांधून लॉक केले. त्या लॉकवर सील चिकटवले. लाॅक गरम करून त्यावर एम नावाच्या सिम्बॉलचा लोगो सीलवर उमटविण्यात आला.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४