शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

निवडणुकीच्या मैदानात येण्यासाठी अनामत रक्कम किती ? अर्ज भरतानाचे नियम कोणते?

By विकास राऊत | Updated: April 8, 2024 16:06 IST

एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवाराला २५ तर राखीव मतदारसंघासाठी १२ हजार ५०० हजार रुपये अनामत रक्कम लागणार आहे. अपक्ष उमेदवारांना १० सूचक मतदारसंघातीलच रहिवासी असणे गरजेचे आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. औरंगाबाद मतदारसंघात १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवार, सूचकाने सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागेल. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालनात अर्ज देता येईल.

एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. एक उमेदवार जास्तीत जास्त दोन मतदारसंघांत अर्ज दाखल करू शकेल. अर्ज भरताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून १०० मीटरच्या आत जास्तीत जास्त तीन वाहने उमेदवाराला आणता येतील. अर्ज दाखल करतेवेळी केवळ ५ जण उपस्थित राहू शकतील. उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांना २ बाय २.५ सेमी आकाराचा देण्यात यावा. ऑनलाइन डेटा एन्ट्रीची सुविधा देखील उपलब्ध आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी ‘सुविधा’ या पोर्टलवर व्यवस्था आहे. त्यावर माहिती आणि शपथपत्र अपलोड करता येईल. अपूर्ण शपथपत्र असेल तर अर्ज रद्द होणे शक्य आहे. राजकीय पक्षांना अर्ज ‘अ’ आणि ‘ब’ भरणे व स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक