शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST

नांदेड: गत चार महिन्यांपासूनचे थकित मानधन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची उपासमार थांबवावी, या मागणीसाठी शुक्रवारी काढलेल्या थाळीनाद मोर्चाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गत चार महिन्यांपासूनचे थकित मानधन देऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची उपासमार थांबवावी, या मागणीसाठी शुक्रवारी काढलेल्या थाळीनाद मोर्चाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता़महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने थाळीनाद मोर्चा काढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले़ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून मानधन दिले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे़ थकित मानधन त्वरित द्यावे, मानधनवाढ समितीने मानधनवाढीसंबंधी शिफारशी शासनाकडे सादर केल्या आहेत़ त्या मंजूर करून मानधनात वाढ करावी, ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना खाण्यायोग्य आहार देण्यात यावा, लाभार्थींच्या आहारात वाढ करावी, जिल्ह्यातील शेकडो कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे़ मात्र त्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्ती लाभाची रक्कम मिळाली नाही, ती रक्कम तातडीने द्यावी, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा फरक द्यावा, रिक्त जागेवर सेविका, मदतनीसची नेमणूक करावी, सहा महिन्यानंतरही २०१७ चे परिवर्तन निधीचे पैसे अंगणवाडी केंद्राला दिले नाहीत, त्यामुळे अंगणवाडीसेविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ या कर्मचाऱ्यांचे परिवर्तन निधीचे पैसे द्यावे इ. मागण्या यावेळी करण्यात आल्या़ दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हातात थाळी घेत जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी केली़ मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ, शततारका काटफाडे, अश्विनी महल्ले, वंदना पवार, सुमित्रा जाधव, अनूसया नवसागरे, लाभसेटवार, कविता जाधव, सत्वशीला पंडित, कमल भगत, शकुंतला कोसलगे, कंधारकर यांनी केले़