शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

दहा हजार हेक्टरच्या नुकसानीचा अंदाज

By admin | Updated: April 14, 2015 01:06 IST

औरंगाबाद : चार दिवसांत जिल्ह्यात पन्नासपेक्षा अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारांचा फटका बसला असून, त्यात शेतीचे सुमारे दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

औरंगाबाद : चार दिवसांत जिल्ह्यात पन्नासपेक्षा अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारांचा फटका बसला असून, त्यात शेतीचे सुमारे दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात चार दिवसांपासून सातत्याने वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले की, सिल्लोड, कन्नड आणि खुलताबाद या तीन तालुक्यांत अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तीन तालुक्यांत सुमारे पन्नास ते साठ गावांना याचा जास्त फटका बसला आहे. या गावांमधील नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. तरीही सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या गावांमध्ये ५३ जनावरे दगावली आहेत. तसेच एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला आहे. १६९ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली आहे.