शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

तापमानाची नीचांकी, पारा ८.० अंशांखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:40 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी तापमानाने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी गाठली. हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी तापमानाने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी गाठली. हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले.उत्तरेकडील थंड वाºयाचा जोर वाढला आहे. शिवाय तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या वादळामुळे थंडीमध्ये चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरांप्रमाणे औरंगाबादही चांगलेच गारठले आहे. शहरात गेल्या तीन दिवसांत तापमान ३ अंशांनी घसरले आहे. आतापर्यंतचे सर्वात कमी ८.९ अंश तापमान बुधवारी नोंदविल्या गेले होते. परंतु शहरातील तापमानामध्ये गुरुवारी आणखी घट झाली. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान २८.२ तर किमान ८.० अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. शहरात यंदाच्या ऋतूतील हे सर्वात कमी तापमान ठरले. त्यामुळे शहरात थंडीची लाट आल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. गारठून टाकणाºया थंडीने सायंकाळनंतर अनेक रस्ते निर्मनुष्य होत आहेत. आगामी काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAurangabadऔरंगाबाद