शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तपोवन एक्स्प्रेसचे ब्रेक रोटेगावमध्ये जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:05 IST

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्रीकार बोगीचे (रसोई यान) अचानक ब्रेक जाम झाल्याची घटना रोटेगाव रेल्वेस्टेशनवर उघडकीस आली. ब्रेक जाम झाल्याने बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता; परंतु हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्रीकार बोगीचे (रसोई यान) अचानक ब्रेक जाम झाल्याची घटना रोटेगाव रेल्वेस्टेशनवर उघडकीस आली. ब्रेक जाम झाल्याने बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता; परंतु हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला.तारूर रेल्वेस्टेशनवरून रेल्वे रवाना झाल्यानंतर काही अंतरावर तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्री कार बोगीतून धूर निघत होता. अशा परिस्थितीतही ही रेल्वे धावत होती. दुपारी १२.३७ वाजता ही रेल्वे रोटेगाव स्टेशनवर पोहोचली. तेव्हा हा प्रकार रेल्वे कर्मचारी, रेल्वे प्रवासी सेनेचे उपाध्यक्ष सुरेंद्र संचेती यांच्या निदर्शनास आला. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी ही बाब स्टेशन मास्तर सतीश लोभी यांना कळविली. या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगीची दुरुस्ती केली. येथील दुरुस्तीनंतरही औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरही दुरुस्ती आणि तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. खबरदारी म्हणून परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळ, दौलताबाद रेल्वेस्टेशनवरील अधिकारी-कर्मचाºयांना माहिती देण्यात आली. दुपारी १.४५ वाजता ही रेल्वे औरंगाबादला पोहोचली. या ठिकाणी तांत्रिक विभागाचे अभियंता कुणाल रत्नपारखी, कर्मचारी जानी कादर यांनी पेंट्री कारचे निरीक्षण करून आवश्यक दुरुस्ती केली.

टॅग्स :TapovanतपोवनAurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासी