शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शहरातील रिक्षांचा नियमाकडे कानाडोळा

By admin | Updated: July 7, 2015 00:40 IST

औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात टाळण्यासाठी रिक्षांची उजवी बाजू बंद करणे नियमानुसार बंधनकारक आहे.

औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात टाळण्यासाठी रिक्षांची उजवी बाजू बंद करणे नियमानुसार बंधनकारक आहे. परंतु शहरातील बहुतांशी अनेक रिक्षा या नियमाकडे दुर्लक्ष करून धावत आहेत. प्रवाशांनी डाव्या बाजूनेच उतरणे अपेक्षित आहे. परंतु नियमाकडे कानाडोळा करून अनेक रिक्षांमध्ये अद्यापही दोन्ही बाजूंनी चढ-उतार होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसह अपघाताचा धोका आहे. नियमानुसार रस्त्याच्या डाव्या बाजूला रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा थांबविणे आणि त्याच बाजूने प्रवाशांना उतरविणे अपेक्षित आहे. यामुळे रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना अडथळा होत नाही. परंतु शहरातील जालना रोडसह विविध मार्गांवर अनेक रिक्षा रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी थांबतात आणि कोणत्याही बाजूने प्रवाशांना उतरविताना दिसून येत आहे. अनेक वेळा यामुळे किरकोळ अपघात होेतात. अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रिक्षांची उजवी बाजू बंद क रणे आवश्यक आहे. परंतु याकडे अनेक दुर्लक्ष होत आहे.प्राधिकरणाचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात रिक्षाची उजवीकडील बाजू बंद करण्याची अट रिक्षाच्या परवान्यास जोडण्यात यावी, तसेच या शर्तीचे भंग केल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ८६ नुसार कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.