शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

शहरातील रिक्षांचा नियमाकडे कानाडोळा

By admin | Updated: July 7, 2015 00:40 IST

औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात टाळण्यासाठी रिक्षांची उजवी बाजू बंद करणे नियमानुसार बंधनकारक आहे.

औरंगाबाद : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघात टाळण्यासाठी रिक्षांची उजवी बाजू बंद करणे नियमानुसार बंधनकारक आहे. परंतु शहरातील बहुतांशी अनेक रिक्षा या नियमाकडे दुर्लक्ष करून धावत आहेत. प्रवाशांनी डाव्या बाजूनेच उतरणे अपेक्षित आहे. परंतु नियमाकडे कानाडोळा करून अनेक रिक्षांमध्ये अद्यापही दोन्ही बाजूंनी चढ-उतार होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसह अपघाताचा धोका आहे. नियमानुसार रस्त्याच्या डाव्या बाजूला रिक्षा, अ‍ॅपेरिक्षा थांबविणे आणि त्याच बाजूने प्रवाशांना उतरविणे अपेक्षित आहे. यामुळे रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना अडथळा होत नाही. परंतु शहरातील जालना रोडसह विविध मार्गांवर अनेक रिक्षा रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी थांबतात आणि कोणत्याही बाजूने प्रवाशांना उतरविताना दिसून येत आहे. अनेक वेळा यामुळे किरकोळ अपघात होेतात. अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रिक्षांची उजवी बाजू बंद क रणे आवश्यक आहे. परंतु याकडे अनेक दुर्लक्ष होत आहे.प्राधिकरणाचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात रिक्षाची उजवीकडील बाजू बंद करण्याची अट रिक्षाच्या परवान्यास जोडण्यात यावी, तसेच या शर्तीचे भंग केल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ८६ नुसार कारवाई करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.