शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आरटीओंकडून २२ वाहनांवर करवाई

By admin | Updated: July 15, 2016 00:45 IST

जालना: खाजगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २२ वाहनांवर आरटीओंच्या विशेष पथकाने गुरूवारी कारवाई केली. यात दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

जालना: खाजगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २२ वाहनांवर आरटीओंच्या विशेष पथकाने गुरूवारी कारवाई केली. यात दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला. परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार १४ ते २१ जुलै दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसोबतच प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीमुळे कसे अपघात होतात याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गुरूवारी दुपारी जालना तालुक्यासह अंबड, घनसांवगी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणारे क्रुझर, अ‍ॅपे व इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली. चार स्कूलबसवर जादा विद्यार्थी बसविल्यामुळे त्यांचावर कारवाई करण्यात आली. एका बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी बसविण्यात आले होते. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळून आले. या मोहिमे दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.यात वाहनांचे नोंदणी निलंबन, वाहन जप्त करणे,दंड वसूल आदी कारवाई करण्यात येत आहे. गुरूवारी झालेल्या कारवाईत बहुतांश वाहनांमध्ये क्षमतपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी प्रवास करत होते. ही कारवाई एआरटीओ ए.क्यू. खान यांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वर काटकर यांनी कारवाई केली. (वार्ताहर)