शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

खासदारकी सोडून जम्मू-काश्मीरला जावसं वाटतं - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 21:18 IST

खासदारकी सोडून सरळ जम्मू-काश्मीरला सहा महिने जावसं वाटतय. कारण, तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

औरंगाबाद : खासदारकी सोडून सरळ जम्मू-काश्मीरला सहा महिने जावसं वाटतय. कारण, तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादमध्ये आयोजित मुप्टा संघटनेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मला दोन गोष्टी करायची इच्छा होतेय. सोडून द्यावी ही खासदारकी. कपडे बांधावेत, पॅक करावेत आणि जम्मू काश्‍मिरला सहा महिने जाऊन रहावे. तिथल्या समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू.' याचबरोबर, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'आमचे सत्तेतील लोक जम्मू-काश्मीरमधील आयांना सांगतात मुलांकडून बंदुक काढून घ्या. मला आश्‍चर्य वाटते या सत्तेतल्या लोकांचे. मला एक सांगा या देशातली नव्हे तर जगातली कुठली आई बंदुक घे म्हणून आपल्या मुलाला सांगते.' 

जम्मू-काश्मीरबाबत बोलताना मेघालयचे गर्व्हनर म्हणाले, काश्‍मिरी वस्तु विकत घेऊ नका. असे केले तर तुम्हाला चालेल का? औरंगाबादला दंगल झाली. मी आले अन्‌ म्हटले अरे बाबा नको ते औरंगाबाद. त्यांच्या वस्तु नको आपल्याला. हे फक्‍त भांडणेच करतात. म्हणजे आणखी मी तेल ओतणार. तुम्हाला दुखवून जाणार. का करायचे असे, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. 

पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. आम्ही वाट पाहत होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात का? मात्र, या दहशतवादी हल्ल्यानंतर, दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील आयोजित सभेला हजेरी लावली होती, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAurangabadऔरंगाबाद