शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उन्हाचा ‘शाॅक’! छत्रपती संभाजीनगरात पारा ४१.६ अंशांवर गेल्याने विजेची मागणी वाढली 

By साहेबराव हिवराळे | Updated: May 9, 2024 17:57 IST

वीजपुरवठा अद्यापही पूर्णत: सुरळीत झाला नाही

छत्रपती संभाजीनगर : शहराचा पारा ४१.६ अंशांपर्यंत पोहोचला असल्याने कूलर तसेच एसीचा लोड वाढल्याने विजेच्या फीडरवर परिणाम होत आहे. त्यातच गेल्या आठवड्यात सोसाट्याचा वारा अन् पावसाने महावितरणला चांगलाच फटका दिला. हा दुरुस्तीचा खर्च दोन कोटींपर्यंत गेला आहे.

उन्हाचा पारा सातत्याने ४० अंशांच्या पुढे जात असल्याने विजेची मागणी वाढलेली दिसली. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने दिवसभर टीव्हीपुढे बसून कार्टून, मालिका तसेच व्हिडीओ गेमकडे मुलांचा कल आहे. त्यातच वीज दिवसभरातून अनेकदा गायब होत असल्याने अनेक कुटुंबे सौर ऊर्जेची वीज वापरत आहेत.

...व्याजासह वसुलीसिडको एन-३, ४, सातारा- देवळाई, एन-७, हडको, सुरेवाडी, मुकुंदवाडी, रामनगर, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बंबाटनगर यासह बहुतांश वसाहतीत वीज गायब होते. पण, वीजबिल थकले की त्याला व्याज लावून महावितरण वसुली करते.- हेमा पाटील

उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा खंडित नको...वादळी वाऱ्याच्या फटक्याने अजूनही महावितरणचे काम संपलेले नाही, असे सांगून दुरुस्तीसाठी वीज बंद केली जाते. परंतु, हा उकाडा कुटुंबाला सहन करावा लागतो. उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा खंडित करू नये.- सुभाष पांडभरे

बिघाड अन् दुरुस्ती...उन्हाळ्यात वाढलेल्या मागणीमुळे वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. बिघाड दुरुस्तीसाठी फीडर बंद करावेच लागते. अधिक वेळ बंद झाल्यास जनतेला त्रासही होतो. त्यासाठी कोणते क्षेत्र विजेविना राहील, ते आम्ही जाहीर करतोच. जनतेने सुरळीत सेवेसाठी सहकार्य करावे.- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद