शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आई-बाबांची 'सुकन्या' देईल समृद्धी; पोस्टाच्या योजनेला लॉकडाऊन काळात प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 13:35 IST

टपाल खात्याने कात टाकली : काटकसरीतून संचयाचा मार्ग

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : भारतीय डाक विभागाने अलीकडच्या काळात कात टाकून अनेकविध आकर्षक उपक्रम समोर आणले आहेत. यात लॉकडाऊनच्या काळात पालकांनी पाल्यांसाठी सुकन्या समृद्धी योजनेला प्राधान्य दिले आहे.

सन २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत ६१३६ कुटुंबांनी पाल्यांच्या नावाने समृद्धी योजनेत बचत करण्यावर भर दिला आहे. मुलांसाठी काहीतरी संचय असावा, शिक्षण तसेच विवाह या सर्वांत मोठ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पालकांनी पार पाडण्यासाठी अगदी २५० रुपयांत खाते उघडून मुलीसाठी विश्वासाने सुकन्या समृद्धी योजनेस प्राधान्य दिले. हातावर काम करणाऱ्यांची अधिक संख्या असून, रोजगार मिळेलच, याची खात्री नसली तरी मुलीच्या शिक्षण आणि विवाहाची चिंता सर्वांनाच भेडसावते, असे अनेक पालकांनी बोलून दाखविले.

अशी आहेत वैशिट्य :

- सुरुवातीला कमीत कमी २५० रुपये ते दीड लाखापर्यंत रक्कम भरण्याची सोय आहे.- खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी बंद करता येते.- मुलीच्या १८व्या वर्षी शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढता येते.- टपाल कार्यालयाने पासपोर्ट, आधार कार्ड, बँकिंग एटीएम सेवा सुरू केली आहे.

परतावा चांगला असल्याने प्रमाण वाढलेअनेकांनी पोस्टमनकडे विचारणा करून सुकन्या समृद्धी योजनेचे अर्ज मागून घेतले. लॉकडाऊनमध्ये हलाखीची स्थिती असतानाही सहा हजारांवर पालकांनी पाल्यासाठी प्राधान्य दिले आहे. या कल्याणकारी उपक्रमात नवनवे पालक सहभागी होत आहेत. त्यासाठी पोस्टमन तसेच पोस्टातील कर्मचारी मदत करतात. सहभागी कुटुंबांना गुंतवणुकीचा फायदा निश्चितच होणार आहे.- पोस्टमास्टर आर. डी. कुलकर्णी (औरंगाबाद)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPost Officeपोस्ट ऑफिस