शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

साखर महागली; पण एक रुपयाने !

By admin | Updated: June 25, 2014 01:29 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ केल्याने साखर पाच रुपयाने महागणार अशा बातम्या झळकल्या.

औरंगाबाद : केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ केल्याने साखर पाच रुपयाने महागणार अशा बातम्या झळकल्या. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सट्टेबाज, साठेबाजांनी बाजारात गर्दी केली. औरंगाबादेत दिवसभरात हजार ते बाराशे क्ंिवटल साखरेचा खप होतो. तो मंगळवारी अडीच हजार क्ंिवटलवर गेल्याने साखर एक रूपयाने वधारली. मोदी सरकारने सोमवारी साखरेचे आयात शुल्क १५ टक्क्यांऐवजी ४० टक्के केले. यामुळे किलोमागे ४ ते ५ रुपयांनी साखर महाग होईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे आधीच साखरेचा साठा करून ठेवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी मंगळवारी दिवसभर मोंढ्यात गर्दी केली. एक विक्रेता एक किंवा दोन पोती साखर खरेदी करीत होता, तेथे त्याने चार ते पाच पोती साखर खरेदी केली. अचानक मागणी वाढल्याने साखर क्विंटलमागे १०० रुपयांनी अर्थात प्रतिकिलोमागे १ रुपयांनी महागली. यासंदर्भात कमिशन एजंट राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, देशातच साखरेचे उत्पादन अधिक असल्याने साखरेची आयात कमी प्रमाणात होते. यामुळे साखरेवर आयात शुल्क वाढविल्याने साखरेच्या भावात फरक पडला नाही; पण साखरेचे भाव कडाडतील, या बातम्यांमुळे मार्केटमधील सट्टेबाज सक्रिय झाले. कारखान्यांमधील साखर उचलून ५० रुपये जास्त भावात विक्री करणे सुरू केले. यामुळे बाजारात तेजी आली. साठेबाज पुन्हा सक्रियठोक विक्रेता अनिल सेठी म्हणाले की, पावसाने दडी मारल्याने साखरेला अपेक्षित मागणी नव्हती. शहरात दररोज हजार ते दीड हजार क्विंटल साखर विक्री होते. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांनी मोंढ्यात साखर खरेदीसाठी गर्दी केली. जालन्यातील ठोक व्यापारी संजय लोहाडे यांनी सांगितले की, नवीन केंद्र शासन साठेबाजांविरोधात कडक कारवाई करील, या भीतीने साठेबाजांनी साखरेचा साठा कमी केला होता; पण भाववाढीच्या बातम्यांमुळे ते पुन्हा सक्रिय झाले. भाव किती? (प्रतिक्विंटल)४साखर एस.(बारीक)- ३१०० रुपये४सुपर एस. (मध्यम )- ३२०० रुपये४साखर एम. (जाड) - ३३०० रुपये