शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढवून कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:49 IST

विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढवून कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे केले.

करमाड : विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढवून कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे केले.

येथील न्यू हायस्कूल करमाडच्या वतीने गुरुवारी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गणवेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सतीश चव्हाण, विलास औताडे होते. बागडे म्हणाले की, आजच्या युगात शिक्षणामुळे स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन, पाठण व मनन करावे. तसेच पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला दामूआण्णा नवपुते, नगरसेवक राजू शिंदे, पं.स.सभापती ताराबाई उकर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, सरपंच दत्तात्रय उकर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, अभिजित देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके, कैलास उकर्डे, एकनाथ सोळुंके,एकनाथ अवचरमल, जहीर करमाडकर,रफिक पठाण, रामकिसन भोसले, तुकाराम महाराज तारो यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्या उज्वला पवार यांनी केले. सूत्रसंचालन धनंजय खेबडे यांनी केले. आभार मंजुषा गव्हाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदाम घावटे, संजय बोराडे,राम तारो, देवकर,श्रीमती निकम, मंडपमाळी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण