शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

राज्य शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 15:39 IST

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची नुकसानग्रस्त भागाची पाहणी

कन्नड ( औरंगाबाद ) : अतिवृष्टीने आणि सततच्या पावसाने तालुक्यातील पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे पाहणी दौऱ्यात दिसून आले आहे. शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी राज्य शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केली. ते सध्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कन्नड येथील भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.  

औरंगाबाद जिल्ह्याला महिनाभरात तीन वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. यामुळे शेती, पिके यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातची पिके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागाची पाहणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज सकाळी केला. यावेळी ते म्हणाले, आजही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. खरीप पूर्णपणे वाया गेले असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी. 

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय  औताडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, संजय गव्हाणे , विजय औटे, तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे ,शहर अध्यक्ष सुरेश पाटील डोळस ,जि प सदस्य किशोर पवार,शिवप्रभु ज्ञाने रमेश नागरे ,अनुसूचित जाती चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गव्हाणे, शिवाजी बोरसे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ निकाळजे ,भगवान ठाकरे, प्रदीप बोडखे,   गोपीनाथ वाघ भगवान कांदे आदी होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेती