शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

औरंगाबादच्या कचऱ्यापासून पिशोर येथे खतनिर्मितीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:32 IST

औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कपिशोर : औरंगाबाद येथून पिशोर येथे हिराजी महाराज कारखान्याच्या आवारात आणून टाकलेल्या कचºयापासून खत तयार झाले असून आ. हर्षवर्धन जाधव यांनी दिलेला शब्द पाळत आपल्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.गेल्या दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील महानगरपालिका हद्दीतील कचरा पिशोर येथील हिराजी महाराज सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आणून टाकला होता. औरंगाबादची घाण कन्नड तालुक्यात नको म्हणून आ. जाधव यांच्या या कृतीला जोरदार विरोध झाला होता. यावर आ. जाधव यांनी या कचºयापासून जैविक खताची निर्मिती करून शेतकºयांना मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार कचºयावर बायोकल्चर फवारणी करण्यात येऊन अनेकदा पलटी मारण्यात आली. सोमवारी (दि.३) सकाळपासून स्क्रीनिंग मशीनद्वारे खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पावसामुळे व्यत्यय आला व खत निर्मिती करण्यास उशीर झाला. सुमारे ८० टन कचºयापासून सुमारे ३० टन जैविक खत निर्माण झाल्याचे प्रकल्प व्यवस्थापक दीपक बोथे यांनी सांगितले. पूर्ण खत तयार होईपर्यंत आ. जाधव हे रात्री उशिरापर्यंत साईटवर ठाण मांडून होते. आपल्या हातात फावडे घेत स्वत: त्यांनी खत गोणीत भरले. यावेळी त्यांच्या चेहºयावर समाधानाचे भाव दिसून येत होते.यावेळी पिशोरसह करंजखेड, वासडी, पिंपरखेडा, गौरपिंप्री, नादरपूर तसेच तालुक्यातील गावांतून आलेल्या शेतकºयांनाही हे जैविक खत तयार होताना बघून सुखदवाटले.यावेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र मगर, हतनूरचे पं. स. सदस्य किशोर पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत मोकासे, सिद्धेश्वर झाल्टे, गणेश ठोकळ, कैलास दहेतकर, योगेश मोकासे, सुरेश हिंजे, अक्रम पठाण, बाबासाहेब जाधव, प्रदीप बोडखे, सूर्यभान जाधव, भास्कर जाधव, शांताराम जाधव, गंपू जाधव, भास्कर सूर्यवंशी, नीलेश नवले, सचिन जाधव आदींसह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विरोधकांनाही मोफत खतसदरील कचºयापासून तयार झालेले खत जवळपास ६५० एकर शेतीला पुरेल. विरोधकांनी कचºयाचे राजकारण करून रोगराई पसरेल, अशी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून खत निर्माण होणार नाही, असेही सांगत सुटले होते; परंतु कुणाच्याही आरोग्यास काहीही इजा न होता कचºयापासून खत निर्माण केल्याचा आनंद असून विरोधकांनी मोफत खत आवश्य घेऊन जावे.-आ. हर्षवर्धन जाधव

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMLAआमदार