शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

SSC Result : औरंगाबाद विभागाचा ९९.९६ टक्के निकाल; विशेष प्राविण्यात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 16:04 IST

SSC Result of Aurangabad Division : औरंगाबाद विभागात नियमित परिक्षार्थी म्हणून १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले.

ठळक मुद्देविभागात १०६३ पुनर्परिक्षार्थी तर १७४ बहिस्त विद्यार्थी, तर ६७ नियमीत विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद विभागातील १ लाख ७६ हजार २२३ (९९.९६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी बाजी मारली असून यंदा ९९.९५ टक्के मुले तर ९९.९७ मुली टक्के मुली दहावी पास झाल्या. तर प्राविण्य श्रेणीत सर्वाधिक तर केवळ उत्तीर्ण श्रेणीत सर्वात कमी विद्यार्थी आहेत.

औरंगाबाद विभागात नियमित परिक्षार्थी म्हणून १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख ७६ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एकूण निकालात ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्राविण्य श्रेणीत ९६,५४२, प्रथम श्रेणी ६० ते ७४ टक्के दरम्यान ७१ हजार ७७४, द्वितीय श्रेणी ४५ ते ५९ टक्के ७ हजार ७२१ तर ३५ टक्के व उत्तीर्ण श्रेणीत केवळ १८६ विद्यार्थी आहेत.

पुनर्परिक्षार्थ्यांत ८ हजार ८७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार ८४९ विद्यार्थ्यी प्रविष्ठ झाले असून ७१७२ विद्यार्थई उत्तीर्ण झाले. एकुण ८१.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणी ५९, प्रथम श्रेणी ३४०, द्वितीय श्रेणी ३३३, तर उत्तीर्ण श्रेणीत ६४४० विद्यार्थी आहेत.कला गुणांसाठी १३ हजार १७४ तर क्रीडा गुणांसाठी ७९० प्रस्ताव आले होते त्याचा आंतर्भाव निकालात करण्यात आलेला आहे. १२६७ जणांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात अनेकांची कागदपत्रांची पुर्तता नाही. तर काही राखीव निकालातील विद्यार्थी अपघाती, कोरोनामुळे, नैसर्गिक मृत्यू ओढावल्याचेही बोर्डाकडे कळवण्यात आले आहे. असे बोर्डाकडून सांगण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांच्यासह बोर्डाचे अधिकारी उपस्थिती होते.

त्रुटी पुर्ण झाल्यावर वाढेल निकालविभागात १०६३ पुनर्परिक्षार्थी तर १७४ बहिस्त विद्यार्थी, तर ६७ नियमीत विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत. त्रुटी पूर्ण झाल्यावर त्यांचा निकाल लागेल. त्यासाठी शाळांशी बोर्डाकडून संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करण्याचे सांगण्यात येत आहे. त्या त्रुटींच्या पुर्ततेनंतर निकालाचे प्रमाण वाढेल. गुणपत्रिकेत त्रुटी, शंका वाटल्यास शाळांशी संपर्क साधावा, मुल्यांकनाची सर्व प्रक्रीया शाळा स्तरावर झाली आहे. पुनर्मुल्यांकनाची सुविधा या परिक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसेल. असे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

विभागात श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थीजिल्हा - प्राविण्य श्रेणी - प्रथम श्रेणी - द्वितीय श्रेणी - उत्तीर्णऔरंगाबाद -३३,११६ -२६,६२८ -३,०८२ -७८बीड -२५,८६२ -१३,५६१ -१,१११ -१८परभणी -१५,३३८ -१०,४०४ -१,१७६ -१४जालना -१४,७६१ -१३८१९ -१,७७० -६७हिंगोली -७४९५ -७३६२ -५८२ -९

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबाद