शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काही राजकीय नेत्यांना पागलखान्यात ठेवावे, विरोधकांचे स्क्रीनिंग करावे: देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 05:49 IST

विचारांचे प्रदूषण कमी होईल, सुसंवादाचे वातावरण तयार होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क,  छत्रपती संभाजीनगर : राज्यात जे नेते टीव्हीवर बोलतात, त्यांचेही स्क्रीनिंग करून त्यांच्यातले काही रुग्ण महाआरोग्य शिबिरातील मानसोपचारतज्ज्ञांकडे आणले तर राज्याच्या आरोग्याचे भले होईल. विचारांचे प्रदूषण कमी होईल, सुसंवादाचे वातावरण तयार होईल. त्यांची तपासणी केल्यावर त्यांना काही काळ पागलखान्यात ठेवावे लागेल, अशी उपरोधिक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.  येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले, सहापटींनी आरोग्य सेवेचे बजेट वाढले आहे. पंतप्रधानांच्या काळात ३४७ वरून ६०७ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस