शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

'...म्हणून मी पावसात भाषणाला उभा राहिलो'; रावसाहेब दानवेंची भरपावसात टोलेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 19:11 IST

आपसातील वादातून सरकारच्या गाडीचा अपघात अटळ आहे 

ठळक मुद्देसरकारची गाडी कुठपर्यंत चालेल हे सांगता येणार नाही 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी दानवे यांच्या भाषणाच्या वेळी अचानक पावसाचे आगमन झाले. नेमकी संधी साधत दानवे यांनी, 'असे म्हणतात कि, पावसात भाषण केल्याने यश मिळते. कदाचित पुढचे संकेत असे असू शकतात. यामुळे पाऊस सुरु असताना मी भाषणाला उभा राहिलो अशी टोलेबाजी करत त्यांनी भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पसरला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या अनोख्या भाषण शैलीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. भाषणात ग्रामीण भाषा, विविध उदाहरणांचा दाखला देत ते उपस्थितांची मने जिंकून घेतात. याचाच प्रत्येय शुक्रवारी सुद्धा आला. प्रसंग होता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा. 

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीयमंत्री दानवे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या सरकारच्या कारभाराची स्टेरिंग दोघांच्या हातात आहे. ते कधी एकाच्या तर कधी दुसऱ्याच्या हातात असे सुरु असते. यामुळे या सरकारचा कधीही अपघात व्होऊ शकतो. राज्य कारभाराची स्टेरिंग एकाच्याच हातात राहिले तर जनतेचे प्रश्न सुटू शकतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेAurangabadऔरंगाबादBJPभाजपा