शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

अधिग्रहणासाठी सहा प्रस्ताव

By admin | Updated: May 21, 2014 00:48 IST

कळमनुरी : मागील एक महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हाच्या तिव्रतेने उपलब्ध जलस्त्रोत आटून गेले आहेत.

कळमनुरी : मागील एक महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून उन्हाच्या तिव्रतेने उपलब्ध जलस्त्रोत आटून गेले आहेत. काही गावांत पाणीटंचाईच्या झळा ग्रामस्थांना बसत आहेत. त्यामुळे सहा गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव कळमनुरी पंचायत समितीला सादर करण्यात आले आहेत. येथील पंचायत समितीचा सांभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा प्रशासनाने ४० लाख ९८ हजारांचा मंजूर केला आहे. तालुक्यातील साईनगर कळमनुरी व खापरखेडा या दोन गावांचे टँकरचे प्रस्ताव तर करवाडी, बेलमंडळ, निमटोक, रूपूर, किल्लेवडगाव, कुंभारवाडी तर्फे चाफनाथ या सहा गावांचे विहीर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेले आहेत. साईनगर कळमनुरी येथील टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहेत. एक महिना उलटून गेला तरीही येथे टँकरने पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अधिग्रहणासाठी करवाडी व निमटोक या दोन गावांचे आदेश तहसीलदारांकडून प्राप्त झाले आहेत. तालुक्यात १ हजार १४६ हातपंप आहेत. त्यापैकी २७८ हातपंप पाण्याअभावी तर ३३ हातपंप दुरूस्तीअभावी बंद पडले आहेत. तालुक्यातील २० च्या जवळपास गावात पाणीटंचाईच्या झळा पोहोचत आहेत. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)